Maharashtra Weather Alert: श्रावण महिन्यात पावसाने चांगलाच जोर पकडला असून, अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. 18 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने धोक्याचा इशारा जारी केला आहे.
पुरुष स्वाभिमान फाउंडेशनतर्फे उल्हासनगरमध्ये १३ सप्टेंबर २०२५ रोजी पत्नीपीडित पुरुषांसाठी राज्यस्तरीय मेळावा आयोजित. मेळाव्यात कायदेशीर मार्गदर्शन, मानसिक आधार आणि 'पुरुष आयोगा'च्या स्थापनेवर चर्चा होणार आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबाची तुलना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी केली आहे आणि अजित पवारांना 'ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर आणि भांडवलदार' यांचे नेते म्हटले आहे. सुप्रिया सुळेंना मिळालेल्या संसदरत्न पुरस्कारावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सांताक्रूझमध्ये २४ तासांत २४४.७ मिमी पावसाची नोंद झाली असून, राज्यात मुसळधार पावसामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकण आणि परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. भंडारा येथे तापमान ३४ अंश सेल्सियस राहील, तर पुणे जिल्ह्याच्या घाट भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, सातारा, कोल्हापूरसह काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी.
मुंबई आणि कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सांताक्रूझ येथे २४४.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, कोकणात मंगळवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकण विभागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जांची सखोल फेरतपासणी सुरू असून, खरी गरजूंनाच लाभ मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. बँक खाती नसलेल्या महिलांनाही लाभ मिळेल, फसवणूक टाळण्यासाठी माहितीची सत्यता तपासली जात आहे.
Farmer Accident Insurance Scheme : महाराष्ट्र शासनाच्या 'स्व. गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना' अंतर्गत शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यू किंवा अपंगत्वामुळे त्यांच्या कुटुंबाला २ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.
Maharashtra Weather Alert: भारतीय हवामान विभागाने 17 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, विदर्भ आणि काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Maharashtra Toll Naka Annual Pass: १५ ऑगस्ट २०२५ पासून FASTag वापरकर्त्यांसाठी ₹३००० मध्ये वार्षिक पास उपलब्ध होणार आहे. या पासद्वारे वाहनचालकांना २०० ट्रिप्स किंवा एक वर्षासाठी राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर मोफत प्रवासाची सुविधा मिळेल.
Maharashtra