MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • रविवारच्या दिवशी मुसळधार पाऊस होणार, कोणत्या जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला?

रविवारच्या दिवशी मुसळधार पाऊस होणार, कोणत्या जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला?

कोकण आणि परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. भंडारा येथे तापमान ३४ अंश सेल्सियस राहील, तर पुणे जिल्ह्याच्या घाट भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, सातारा, कोल्हापूरसह काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी.

1 Min read
vivek panmand
Published : Aug 17 2025, 10:30 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
रविवारच्या दिवशी मुसळधार पाऊस होणार, कोणत्या जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला?
Image Credit : Asianet News

रविवारच्या दिवशी मुसळधार पाऊस होणार, कोणत्या जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केला?

रविवारच्या दिवशी महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

27
कोकण घाटमाथ्यावर जोरदार पाऊस
Image Credit : Getty

कोकण घाटमाथ्यावर जोरदार पाऊस

कोकण आणि परिसरात जोरदार पाऊस सुरु झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे राज्यातील जोरदार पाऊस सुरु झाला असून चिपळूण येथे चांगला पाऊस झाला.

37
भंडारा येथे तापमाण वाढलं
Image Credit : Getty

भंडारा येथे तापमाण वाढलं

भंडारा येथे तापमान ३४ अंश सेल्सियस इतकं राहील आहे. १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती.

47
पुणे परिसरात झाला चांगला पाऊस
Image Credit : ANI

पुणे परिसरात झाला चांगला पाऊस

पुणे जिल्ह्याच्या घाट भागामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता झाली आहे. कोकण, सातारा, कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

57
पाऊस कुठं कुठं पडणार?
Image Credit : getty

पाऊस कुठं कुठं पडणार?

नाशिक घाटमाथा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती जिल्ह्यात तसेच उर्वरित काही ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

67
शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी?
Image Credit : ANI

शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी?

मुसळधार पावसामुळे खरीप आणि बारमाही पिकांना मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

77
पाण्याचा निचरा होण्यासाठी काय करावं?
Image Credit : Asianet News

पाण्याचा निचरा होण्यासाठी काय करावं?

पिकात पाणी साचू नये म्हणून पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था निर्माण करावी. भातशेतीमधील अतिरिक्त पाणी टाकून देऊन त्यासाठी व्यवस्था उभारण्याची आवश्यकता आहे.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
रत्नागिरीची वेदा ठरतेय इंटरनेट सेन्सेशन, वय 1 वर्ष 9 महिने, 100 मीटर पोहून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डममध्ये विक्रमाची नोंद!
Recommended image2
मोठी बातमी! शेतकरी कुटुंबाला मिळतील 'एवढे' लाख रुपये, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती!
Recommended image3
Ladki Bahin Yojana : २१०० रुपये नेमके कधी मिळणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत ठाम घोषणा
Recommended image4
नाताळ–नववर्षाचा धमाका! मुंबई–पुण्यातून विदर्भासाठी मध्य रेल्वेकडून 3 खास गाड्या, वेळापत्रक जाहीर
Recommended image5
महाराष्ट्रातील 2026 साठीच्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, शासकीय कार्यालयांना 24 सुट्ट्या, बॅंका आणि शासकीय कर्मचाऱ्यांना 1 दिवस जास्तीची सुटी!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved