Government Medical College Miraj Bharti 2025: सांगली आणि मिरज येथील शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये गट ड श्रेणीतील विविध पदांसाठी मेगाभरती जाहीर. अंतिम मुदत ४ ऑक्टोबर २०२५ असून संपूर्ण भरती प्रक्रिया IBPS मार्फत पार पडणार.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये शुक्रवारी रात्री वर्षा बंगल्यावर दीड तास चर्चा झाली. यावेळी उपराष्ट्रपती पदासाठी काय निर्णय होणार याबद्दलही बोलले गेले.
मुंबई : येत्या दोन-तीन दिवसांवर गणेशोत्सवाचा सण येऊन ठेपला आहे. अशातच गणेशोत्सवावेळी कोकणासह रागयडमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर मुंबईतील हवामान कसे असेल याबद्दलचे अपडेट्स खाली जाणून घ्या.
मोदक म्हणजे स्वर्गीय सुख. फक्त खाण्याचेच नव्हे तर प्रसादासाठी मोदक बनविण्याचे सुखही वेगळेच असते. पण या मोदकांना कुरकुरीतपणा कसा आणायचा हे खरे आव्हान असते. तर जाणून घ्या...
Maharashtra Rain Alert: हवामान विभागाने २३ ऑगस्ट रोजी विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पावसाचा यलो अलर्ट जारी केला. कोकणात मध्यम पाऊस पडण्याची शक्यताय तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साधेपणा आणि प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्यांनी मोदी सरकारवर 'चलती का नाम गाडी' अशी टिप्पणी करत अप्रत्यक्ष टीका केली आहे.
Ladki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. 1183 जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी, ज्यात 20 पुरुष कर्मचारीही आहेत, पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले आहे. यामध्ये बहुतांश अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे.
भाजपाकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबावर काही गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. यांच्या कुटुंबातील पुतण्याने तीन ठिकाणी मतदान केल्याचा आरोप आहे.
सेबीकडून कर्जत येथील ट्रेडिंग गुरू म्हणून ओखळल्या जाणाऱ्या अवधूत साठेंच्या अॅकेडमीविरोधात कारवाई केली आहे. खरंतर, पेनी स्टॉक्सला प्रोत्साहन देणाऱ्या ऑपरेटर्ससोबत मिळून किरकोळ गुंतवणूकदारांची दिशाभूल केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे सारख्या ठिकाणी पावसाचा जोर ओसरला आहे. पण तरीही हवामान खात्याकडून राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Maharashtra