Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणानंतर, मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडवरून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी नव्या लढ्याची घोषणा केली आहे. त्यांनी सरकारसमोर ओला दुष्काळ, नुकसानभरपाई आणि पीक विम्यासह ८ प्रमुख मागण्या ठेवत, 'आता माघार नाही' असा इशारा दिला आहे