Tukdebandi Act Maharashtra Change: महाराष्ट्र सरकारने नागरी, प्रादेशिक योजनांमधील बिगर शेती जमिनींसाठी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या अध्यादेशामुळे १९६५ पासून अडकलेले लाखो जमीन व्यवहार आता शुल्क न आकारता नियमित होणार आहेत.
Uttan Virar Sea Bridge: राज्य सरकारने मुंबई,पालघरमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 'उत्तन-विरार सागरी सेतू' प्रकल्पाला मंजुरी दिली. या २४.३५ किमी लांबीच्या सेतूमुळे आणि त्याला जोडणाऱ्या रस्त्यांमुळे अडीच तासांचा प्रवास केवळ एका तासात पूर्ण होणार आहे.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा ₹१,५०० चा हप्ता लाभार्थींच्या खात्यात जमा झाला आहे. पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासण्याचे विविध मार्ग उपलब्ध असून, पुढील हप्ता मिळवण्यासाठी १८ नोव्हेंबरपूर्वी E-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे.
Maharashtra Rain Alert : बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून पुढील चार दिवस हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 10 नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पाऊस, काही जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर 7 नोव्हेंबरपासून थंडीचा जोर सुरू होणार आहे.
Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने राज्यात पुन्हा पावसाचा इशारा दिला असून ५ नोव्हेंबरला ५ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला. कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली तर विदर्भात हवामान कोरडे राहील.
SSC, HSC Exam 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी (SSC) आणि बारावी (HSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. यानुसार बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारीपासून तर दहावीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होईल.
What is Model Code Of Conduct: महाराष्ट्रात नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाली. या काळात नवीन योजना, सरकारी साधनांचा वापर, नियम मोडल्यास उमेदवारावर अपात्रतेपासून तुरुंगवासापर्यंतची कठोर कारवाई होऊ शकते.
Election Commission Maharashtra: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार होणार आहेत.
Maharashtra Free Electricity Scheme: महाराष्ट्र सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बळ, दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी “महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजना” सुरू केली. पात्र कुटुंबांना घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवून २५ वर्षे मोफत वीज दिली जाईल.
उद्या गुरुनानक जयंती, कार्तिक पौर्णिमा आहे... मग महाराष्ट्रातील शाळा-कॉलेज आणि कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी असेल का? याबद्दलची संपूर्ण माहिती येथे देत आहोत.
Maharashtra