राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) जाहीर केलेल्या श्वेतपत्रिकेत गेल्या ४५ वर्षांपैकी ३७ वर्षे तोटा सहन केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केवळ ८ वर्षांमध्येच नफा नोंदवण्यात आला असून, संचित तोटा १०,३२४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
Maharashtra Elections : महाराष्ट्रातील २०२५ मधील महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकांच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. राज्य सरकारचा नगरविकास विभाग लवकरच प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करेल.
Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुण्यातील वाहतूक कोंडीत अडकले. शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित भुयारी मार्गाच्या जागेची पाहणी करण्यासाठी आले असताना, त्यांच्या ताफ्याला वाहतूक कोंडीत अडकावे लागले.
Pune Railway Station Name Change Controversy : पुणे रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यावरून वाद सुरू झाला आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पेशवे बाजीराव यांच्या नावाची तर संभाजी ब्रिगेड आणि आरपीआयने महात्मा फुले यांच्या नावाची मागणी केली आहे.
महाराष्ट्र विधानभवनात मराठी भाषेला स्थान न मिळाल्याने मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लोकप्रतिनिधींना 'षंढ' असे संबोधले. या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
देवगड दिंडी ही शिस्तीच्या बाबतीत महाराष्ट्रात अग्रेसर आहे. १४०० वारकरी एका ओळीत चालत असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी निघते आणि तिचा रिंगण सोहळा नेवासा येथे पार पडतो.
Maharashtra Elections : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार टप्प्यांत ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका वेगवेगळ्या टप्प्यांत होऊ शकतात, प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आहे
मुंबईतील भुलेश्वरमध्ये एका व्यक्तीला बनावट पोलिस बनून ५० लाख रुपये लुटण्यात आले. मुंबई पोलिसांनी सहा तासांत पाच आरोपींना पुणे, सातारा आणि ठाणे येथून अटक केली.
पुणे पोलिस आयुक्तालयाने सर्व शालेय वाहतूक वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास ३१ जुलै २०२५ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. या निर्देशानंतर पुणे पोलिस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) संयुक्तरित्या तपासणी मोहिमेची सुरुवात करणार आहेत.
पावसाळ्यात कपल्ससाठी लोणावळा, मुळशी, भंडारदरा, माथेरान आणि हरिश्चंद्रगड ही काही निसर्गरम्य ठिकाणे आहेत. हिरवळ, धबधबे, आणि धुकं यांच्यामुळे ही ठिकाणे प्रेमात अजून भर घालतात.
Maharashtra