राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. लाभीर्थी असणाऱ्या महिलांमध्ये काहीजणी शासकीय कर्मचारी असल्याची बाब उघडकीस आली आहे.
मीरा रोड येथील हॉटेल मालकाने मराठीत संवाद साधला नाही म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी 'महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावीच लागेल' असं म्हटलं आहे.
Mumbai Doctor Suicide : मुंबईतील एका महिला डॉक्टरने इस्लामपूरजवळ धावत्या गाडीत आत्महत्या केली. व्यावसायिक तणाव आणि निराशेमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
Monsoon Update : राज्यात मान्सूनचे जोरदार आगमन झाले असून, पुढील पाच दिवस कोकण, घाटमाथा आणि सखल भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Rinku Rajguru Pandharpur Wari 2025 : मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने वडिलांसोबत पंढरपूरच्या वारीत सहभाग घेतला. नऊवारी साडीत, टाळ-चिपळ्यांच्या निनादात रिंकूने वारीचा आनंद लुटला आणि हा अनुभव तिने इंस्टाग्रामवर शेअर केला.
बैल नसल्यामुळे अंबादास पवार स्वतः नांगर ओढतात आणि त्यांच्या पत्नी मागून नांगर चालवतात. ही दृश्ये पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले असून अभिनेता सोनू सूद यांच्यासह अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या समर्थकाकडून एका मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना
मुंबई : ३ जुलै १८५२ रोजी थोर समाजसुधारक, लेखक आणि विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा सुरु केली. यानिमित्त जाणून घ्या त्यांचे प्रेरणादायी विचार…
Anil Parab on Aditi Tatkare: रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी सुरू असलेल्या राजकीय शर्यतीत शिवसेना (ठाकरे गट) आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत लिंबू-मिरची दाखवत मंत्री भरत गोगावले यांच्यावर उपरोधिक टीका केली.
Manisha Kayande on Ashadi Wari : राज्य विधान परिषदेत शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी आरोप केला आहे की शहरी नक्षलवादी विविध संघटनांच्या नावाखाली वारकरी संप्रदायात शिरून प्रचार करत आहेत आणि वारकऱ्यांच्या श्रद्धेवर घाला घालत आहेत.
Maharashtra