राहुल गांधी यांचा प्रवास मोठ्या अडथळ्यांचा झाला असून त्यांचा जीवनप्रवास समजून घेऊयात
भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक खेळासाठी पात्रता मिळवली असून ते लवकरच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहेत.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ग्राहकांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. ईपीएफओमध्ये सेवानिवृत्तीनंतर काही फायदे मिळत असल्याने मोठ्या संख्येने नागरिक यामध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सनातन परंपरेवर प्रश्न उपस्थितीत केले आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या द्वारका पूजेवरूनही एक विधान केले आहे.
Canada : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येप्रकरणात तीन आरोपींना शुक्रवारी (3 एप्रिल) अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांची करडी नजर होती.
देशातील सर्वसामान्यांना आता कांदा रडवणार नाही आहे. खरंतर, कांद्याच्या वाढलेल्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत होता. अशातच भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Brazil Rains : भारतातील बहुतांश ठिकाणी नागरिकांना भीषण गरमीचा त्रास सहन करावा लागतोय. पण जगातील काही देशांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. खरंतर, ब्राजीलमध्ये झालेल्या मुसळधार पावासामुळे पुराची स्थिती निर्माण झालीय.
Akshay Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया 10 मे रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशीचा संपूर्ण दिवस शुभ असल्याने शुभ कार्ये केली जातात. पण अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणती कामे करू नयेत याबद्दल जाणून घेऊया....
Spiritual : गळ्यात तुळशीची माल घातल्याने व्यक्तीच्या आयुष्यात नेहमीच आनंद, सुख कायम राहते. पण तुळशीची माळ घालण्याचे काही नियम आहेत. याशिवाय तुळशीची माळ घातल्यानंतर काही गोष्टी खाऊ शकत नाहीत. याबद्दल जाणून घेऊया....
2005 साली त्यांनी शिवसेनेची साथ सोडली होती, त्यानंतर आज पुन्हा त्यांनी शिवसेनेत दाखल झाले आहेत. संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतलं आहे.