मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोकल सेवा, विमानसेवा प्रभावित झाल्या असून, बीएमसीने हाय टाइडचा इशारा दिला आहे. पुढील २४ तास धोकादायक असल्याचा अंदाज आहे.
मुंबईत मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने गाड्या थांबवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे लाखो प्रवाशांचे हाल होत असून, प्रवास पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.
मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत. अंधेरीतील पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळून तीन लहान मुले जखमी झाली, तर मलबार हिलमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला.
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशातच हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला असून मुंबईत अचानक एवढा पाऊस का पडतोय याबद्दल हवामान खात्याने स्पष्टीकरण दिले आहे.
मुंबई - मुंबई आणि उपनगरात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. रस्ते जलमय झाले, रेल्वे सेवा उशिरा धावू लागली. या पार्श्वभूमीवर मंगळवार, १९ ऑगस्ट २०२५ रोजी सर्व खासगी तसेच शासकीय-निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Thane School Update: मुंबईसह ठाणे आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने, ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने दोन दिवस शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
Netravati Express: गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवनंतपूरम - एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेसला राजापूर रोड स्टेशनवर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई- शहरात सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसामुळे सायन, गांधी मार्केट, कुर्ला, दादरसह अनेक भागात पाणी साचले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
मुंबई - आज सोमवारी मुसळधार पावसाने मुंबईकरांना चांगलेच झोडपले. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. हवामान खात्याने इशारा देऊनही सोमवारी शाळा आणि कॉलेज सुरु होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मोठ्या गैरसोईला सामोरे जावे लागले.
Mumbai Rains : मुंबईला पावसाने झोडपले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याशिवाय पुढील तीन दिवस शहरात पावसाच्या जोरदार सरी कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
mumbai