शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा देण्याची घोषणा सरकारने केली आहे. गरजू शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळेल यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. मोठ्या फार्महाऊस मालक किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफी मिळणार नाही.
पुण्यातील टीसीएस ऑफिसच्या बाहेरील फूटपाथवर झोपलेल्या कर्मचाऱ्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर कंपनीने आता स्पष्टीकरण दिले आहे. कर्मचारी कथित रुपात त्याला पगार न मिळाल्याने फूटपाथवरच झोपला होता.
Dhananjay Munde : बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) बॅनर्सवरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे. सर्व मोठ्या नेत्यांचे फोटो असताना धनंजय मुंडे यांचा फोटो मात्र गायब आहे.
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता ९ ऑगस्ट रोजी बँक खात्यात जमा होणार आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. ४२ लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत.
पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तीन तरुणींना नेऊन अश्लील प्रश्न विचारत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला असून आमदार रोहित पवार यांनी तरुणींची भेट घेऊन पोलिसांवर कारवाईची मागणी केली आहे.
भारतीय हवामान खात्याने विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील १७ धरणांमध्ये मुसळधार पावसामुळे पाणीसाठा वाढला आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाईची चिंता मिटली असून, धरणे लवकर भरल्याने दुष्काळाची शक्यता कमी झाली आहे. योग्य नियोजन केल्यास धरणातील पाणी वर्षभर शेती आणि पिण्यासाठी पुरेल.
कर्नाटकचे मंत्री एम. बी. पाटील यांनी सांगली-कोल्हापूर पुरासाठी महाराष्ट्राचे दुर्लक्ष आणि समन्वयाचा अभाव याला जबाबदार धरले आहे. त्यांनी एका तज्ज्ञ समितीच्या अहवालाचा पुनरुच्चार केला आहे.
नवी दिल्ली - मोदी सरकारने १६ जानेवारी २०२५ रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती, मात्र सहा महिन्यांहून अधिक काळ लोटूनही कोणतीही अधिकृत अधिसूचना अद्याप आलेली नाही. याबाबत मोदी सरकारने राज्यसभेत काय उत्तर दिले ते जाणून घ्या.
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
Maharashtra