गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यातील काही प्रमुख रस्ते १ सप्टेंबर ते ५ सप्टेंबर पर्यंत सायंकाळी ५ नंतर बंद राहणार आहेत. लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता आणि इतर काही रस्त्यांवर वाहतुकीस बंदी असेल.
Maharashtra Rain Alert: सप्टेंबरच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता आहे.
Pune Parking Update : पुणे शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी होणाऱ्या गर्दीच्या आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून, वाहतूक पोलिसांनी शहरात 27 ठिकाणी विशेष पार्किंगची व्यवस्था केली आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी ही सुविधा उपलब्ध केली.
मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असताना, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेतली.
Maratha Reservation : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आमरण उपोषणावर भूमिका मांडली आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घेतला जाईल.
मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर आंदोलकांनी घोषणाबाजी केली आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी पाणी पिणे देखील बंद करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय जोपर्यंत सरकारकडून आरक्षणाबद्दल ठोस निर्णय होत नाही तोवर आंदोलन सुरू ठेवणार असा निर्धार केला आहे.
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीने महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा तापले आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामागे ओबीसी आरक्षणाची मागणी आहे, पण त्यासमोरील घटनात्मक, कायदेशीर आणि सामाजिक आव्हानेही मोठी आहेत.
पावसाचा जोर ओसरला असून काही ठिकाणी मध्यम ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच हवामान खात्याने विदर्भ-मराठवाड्यासाठी आज येलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय कोकण आणि घाटमाथ्यावरही पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या विधानावर जरांगेंने प्रतिउत्तर दिले आहे. जरांगे यांनी राज ठाकरे यांना त्यांचा मुलगा निवडणुकीत पडला तरीही भाजपाची री ओढताय असे म्हटले.
Maharashtra