How To Get Kunbi Caste Certificate : महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार, मराठा समाजाला आता कुणबी प्रमाणपत्र मिळवता येईल. या लेखात, कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि टप्प्याटप्प्याने प्रक्रिया स्पष्ट केली आहे.
Sanjay Gandhi Niradhar Yojana and Shravan Bal Yojana: महाराष्ट्र सरकारने संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना आता दरमहा ₹१५०० ऐवजी ₹२५०० देण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Cabinet Meeting Decision: मराठा आरक्षण उपोषणानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १५ महत्वाचे निर्णय घेण्यात आले. दिव्यांगांच्या अनुदानात वाढ, मेट्रो प्रकल्पांना मंजुरी, नवीन रस्ते आणि इतर विकास कामांचा समावेश.
डॅडी म्हणून ओखळ असणाऱ्या अरुण गवळींची अखेर 18 वर्षांनंतर नागपुर तुरुंगातून सुटका झाली आहे. यानंतर आता अरुण गवळी मुंबईच्या दिशेने येण्यास निघाले आहेत.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठीचे उपोषण सोडले असून, शासनाने अध्यादेश जाहीर केला आहे. ओबीसी नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या असून, काहींनी समाधान व्यक्त केले आहे तर काहींनी टीका केली आहे.
मुंबई - मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी सुरु केलेले उपोषण मंगळवारी मागे घेतले. सरकारने त्यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य केल्या. तसा जीआर दिला. पण खरंच यावेळी आरक्षण मिळाले, की निव्वळ फसवेगिरी झाली आहे, हे समजून घ्या.
राज्य सरकारच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेतली. यावेळी आठपैकी सहा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. पण विनोद पाटलांनी जरांगेंना यावरुनच टोला लगावला आहे.
अटल सेतू, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्गावर राज्य सरकारने ई-वाहनांसाठी टोल माफ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे इंधन बचत, प्रदूषण नियंत्रण आणि 'नेट झिरो' कार्बन उद्दिष्टाला हातभार लागेल.
मनोज जरांगेंच्या सहा मागण्या पूर्ण झाल्या असल्या तरीही मराठा आणि कुणबी जाती एकच आहेत का, यावर पेच कायम असून सरकारने दोन महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात ३ सप्टेंबरपासून पुढील ४ दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट तर ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra