'नमो शेतकरी महासन्मान निधी' योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आज सातवा हप्ता जमा होणार आहे. यानुसार शेतकऱ्यांना 2 हजार रुपये मिळणार आहेत.
मुंबई : मुंबईत सध्या पावसाने गणेशोत्सवानंतर विश्रांती घेतली आहे. पण येत्या 12 सप्टेंबरनंतर राज्यातील विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय मुंबईसह कोकण व मराठवाड्यात केवळ तुरळक ठिकाणीच मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच मुंबईत मराठी पत्रकार संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात गौरव करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांना फिनिक्स पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुन्हा पावसाने जोर धरला असून, विदर्भात मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Construction Workers: नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी दरवर्षी नोंदणी नूतनीकरण अनिवार्य आहे. हे नूतनीकरण आता मोबाईलवरून सहज करता येते आणि यामुळे तुम्हाला मिळणारे सरकारी फायदे सुरू राहतात.
Farm Road Update Maharashtra: महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत १२ फूट रुंद रस्ता देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. हा रस्ता सातबारा उताऱ्यावर नोंदवला जाणार असल्याने शेतकऱ्यांचा कायदेशीर हक्क सुरक्षित राहील.
पुणे जिल्ह्यातील आणि शेतकरी कुटुंबातील उमेश म्हेत्रे यांनाही उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल केला आहे. उद्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यात ते जिंकतील, त्यांचे नामांकन स्विकारले जाईल, हे समजेल.
Diwali Special Train 2025: नवरात्र, दसरा, दिवाळीनिमित्त नागपूरसाठी मुंबई, पुण्याहून ४० विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. हे विशेष गाड्या सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान धावतील आणि प्रवाशांना सणासुदीच्या काळात त्यांच्या मूळगावी पोहोचण्यास मदत करतील.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेअंतर्गत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे हप्ते अद्याप मिळालेले नाहीत, ज्यामुळे महिलांमध्ये चिंता आहे. मात्र, प्रशासनाकडून दोन्ही हप्ते मिळून 3000 रुपये लवकरच जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
एमपीएससीच्या पीएसआय परीक्षेत राज्यात अव्वल आलेल्या आश्विनी केदारी यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. हिटरचा झटका लागून उकळते पाणी अंगावर पडल्याने त्या ८० टक्के भाजल्या होत्या. ११ दिवसांच्या मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांचे निधन झाले.
Maharashtra