Devendra Fadanvis: मुंबईतील भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली. २०१९ मधील विश्वासघात, कोरोना काळातील भ्रष्टाचार आणि विकासाच्या मुद्द्यांवरून त्यांनी ठाकरेंना लक्ष्य केले.
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रामध्ये पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून, हवामान खात्याने बुधवारी १९ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Sukanya Samriddhi Yojana 2025: सुकन्या समृद्धी योजना 2025 ही केंद्र सरकारची 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अंतर्गत मुलींच्या उज्वल भविष्यासाठी असलेली एक लघु बचत योजना आहे.
Police Bharti 2025: राज्यात पोलीस शिपाई आणि कारागृह विभागात एकूण 15,631 पदांवर मोठी भरती जाहीर झाली आहे. 2022 ते 2025 दरम्यान वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची शेवटची संधी मिळणार आहे.
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठी कारवाई करत, सुमारे 26 लाख 34 हजार महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. चुकीची माहिती, इतर योजनांचा लाभ आणि उत्पन्नाच्या अटींचे पालन न केल्यामुळे त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस आणि सोयाबीनसारखी उभी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सरकारी मदतीकडे डोळे लावून बसला आहे.
महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून, हवामान विभागाने अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Maharashtra Rain : राज्यात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा पावसाचा जोर वाढला असून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात आज (16 सप्टेंबर) हलका ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. रायगड, पुणे घाटमाथाला ऑरेंज अलर्ट दिला आहे.
St. Xavier's College मध्ये बसवलेल्या स्मार्ट सोलर बेंचने विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यांना मोफत इंटरनेट जोडणी मिळणार असून त्याचा अभ्यासासाठी उपयोग करता येईल. एकाच वेळी १०० मोबाईल, लॅपटॉपला याला जोडता येईल. जाणून घ्या अतिरिक्त माहिती.
Who Is Acharya Devvrat: गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. सी. पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी नियुक्ती झाल्यानंतर ही जबाबदारी त्यांच्यावर आली आहे.
Maharashtra