मुंबई - ११ जुलै २००६ रोजी सायंकाळी मुंबईत लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यांमध्ये साखळी बॉम्बस्फोटांनी शहर हादरवून टाकलं. ११ मिनिटांत सात स्फोट घडवण्यात आले, ज्यात १८९ जणांचा मृत्यू झाला आणि शेकडो गंभीर जखमी झाले. वाचा या केसचा १९ वर्षांतील प्रवास.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला अति मद्यपान करायला लावून मीरा रोड येथील आपल्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
खंडाळ्याजवळ १८६ चौरस किमी परिसरात धरण बांधण्याची योजना आखली जात आहे. यामुळे ७१ गावांचा विकास होणार असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) जलस्रोतांचा शोध घेत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या भागाची लोकसंख्या १,०१,१७५ होती.
नाशिकमध्ये एका महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने आत्महत्या केली आहे. तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आईच्या कामाच्या धावपळीचा आणि शैक्षणिक खर्चाचा उल्लेख केला आहे. आडगांव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
सुरज चव्हाण यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना मारहणा केल्याने राजकरण तापले आहे. याशिवाय कार्यकर्त्याने त्याला होणाऱ्या वेदना बोलून दाखवल्या असून यावर राज्य सरकार आणि अजित पवार यांची काय भूमिका असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
21st July 2025 Updates : आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. याशिवाय चंदन मिश्राच्या हत्येतील चार आरोपींना कोलकाता येथून अटक करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात सकाळ सकाळ पावसाच्या तुरळक सरी पडत असल्याची स्थिती आहे. अशातच ताज्या घडामोडींसाठी एशियानेट न्यूज मराठीचे अपडेट्स एका क्लिकवर वाचा...
Maharashtra Politics : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कथित रम्मी व्हिडीओ प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं असतानाच, संजय राऊत यांच्या ट्विटने खळबळ उडाली आहे. राऊत यांनी महाराष्ट्रात लवकरच वेगवान घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली आहे.
Pratap Sarnaik on Thackeray And Shinde Together : शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा युती होऊ शकते, असा दावा केला आहे.
Pravin Darekar : भाजप नेते प्रवीण दरेकर वसईत लिफ्टमध्ये अडकले. क्षमतेपेक्षा जास्त लोक लिफ्टमध्ये असल्याने लिफ्ट बंद पडली. कार्यकर्त्यांनी लिफ्टचे दरवाजे तोडून त्यांची सुटका केली.
Chhagan Bhujbal On Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी श्रीमंत महिलांना योजनेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. ही योजना गरीब महिलांसाठी असून ज्यांच्याकडे गाड्या, बंगले आहेत त्यांनी याचा लाभ घेऊ नये, असे भुजबळ म्हणाले.
Maharashtra