मेहनत आणि कामाच्या प्रति असलेलं समर्पणातून त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवल. सुरुवातीच्या काळात मानधनही दिले नाही. असाच काहीसा प्रकार साऊथचा सुपरस्टार राम चरणच्या बाबतीत घडला आहे.नुकताच राम चरण यांनी त्यांचा 39 वा वाढदिवस साजरा केला.
शुटिंगसाठी सौदी अरेबियातून 20 उंट आणि 250 मेंढ्या आणल्या होत्या साऊथचा चित्रपट आदुजीवितम एका सत्यकथेवर आधारित आहे. हा चित्रपट बनण्यासाठी 16 वर्षे लागली आणि त्याचे बजेट 40 कोटी रुपये आहे. पण या चित्रपटाचं शूटिंग कसं पार पडलं ते जाणून घेऊया.
लोकसभा निवडणूक काही दिवसांपूर्वीच जाहीर झाली असून अनेक सेलिब्रिटी पक्ष प्रवेश करत असून अनेकांना उमेदवारी देखील जाहीर होत आहे. यातच आपल्या सगळ्यांचा लाडका गोविंदाने शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
दोन दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा रंगली होती की,अदिती आणि सिद्धार्थ यांचा विवाह एका मंदिरात पार पडला. मात्र या चर्चाना पूर्ण विराम मिळाला आहे. दोघंनीही आपल्या सोशल मीडिया वर पोस्ट शेअर केली असून त्यात केवळ साखरपुडा केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती अत्यंत वाईट आहे.तसेच निवडणुकीची रणधुमाळी देखील सुरु झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेणारा राजकीय चित्रपट महेश मांजरेकर काढणारा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून तापसी पन्नू आणि तिचा कथित बॉयफ्रेंड यांचा विवाह उदयपूर येथे झाला अशा चर्चा रंगल्या आहेत. कोणतीही पार्श्वभूमी नसताना तिने बॉलीवूड मध्ये आपली वेगळी छाप निर्माण केली आहे, जाणून घेऊया तिची संपत्ती किती आहे.
साउथ सिनेमातील सुपरस्टार राम चरण याचा आज (27 मार्च) वाढदिवस आहे. रामचरणच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊया....
मुंबईतील फोर्ट परिसरातील एका हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकत बिस बॉस-17 सीझनचा विजेता मुनव्वर फारूकीला ताब्यात घेतले. मुनव्वरसह अन्य 13 जणांची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
कमल हसन नुकतेच 3 तामिलचित्रपट येणार असल्याचे भाष्य केले आहे. दिग्दर्शक शंकरच्या इंडियन 2 आणि इंडियन 2 बद्दल अपडेट त्यांनी शेअर केलं आहे. मणिरत्नमच्या ठग लाइफचे शूटिंग पुन्हा केव्हा सुरू करणार होणार याचा खुलासाही त्यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी अभिनेत्री कंगना राणौतला भाजपने उमेदवारी दिली आहे. अशातच कंगनाला मंडी येथून का निवडणूक लढवायची नव्हती याचे कारण समोर आले आहे.