मुंबई - स्वातंत्र्यदिन, रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि ओणम यंदा ऑगस्ट महिन्यात आल्याने अनेक शाळांमध्ये सलग सुट्या दिसून येणार आहे. या सुट्ट्यांमुळे लांब वीकेंडदेखील येतील. यासाठी तुम्हाला तुमच्या बोर्डाचे आणि शाळेचे धोरण जाणून घ्यावे लागेल.
मुंबई - स्वातंत्र्यदिनानिमित्त पर्यावरणपूरक झेंडे बनवणे हा एक सामाजिक जाणिवेचा आणि निसर्गस्नेही मार्ग आहे. पर्यावरणपूरक झेंडे बनवण्यासाठी येथे सात सर्जनशील कल्पना दिल्या आहेत, जाणून घ्या.
मुंबई - स्वातंत्र्यदिनानिमित्त ५ स्वतंत्र भाषणे दिली आहेत. ही भाषणे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, नागरिकांसाठी आणि देशप्रेम वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत.
केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २० वा हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी जारी झाला आहे. सुमारे ९.३ कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार असून, एकूण ₹२०,५०० कोटी रक्कम त्यांच्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केली जाईल.
मराठवाड्यात आज सकाळपासून आकाश ढगाळलेले असून, IMD ने मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे, सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी, तर मुंबईत पाणी साचण्याची शक्यता आहे. सध्या हवामान स्थिर असले तरी उद्या यलो अलर्ट जारी आहे.
पुणे शहरातील वाढत्या ट्रॅफिक समस्येवर उपाय म्हणून, बांधकामासाठी आवश्यक असलेल्या जड वाहनांना रात्रीच्या वेळी प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. प्रायोगिक तत्वावर हा बदल करण्यात आली.
राज्य सरकारमधील काही मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे आणि असभ्य वर्तनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना थेट इशारा दिला आहे. विधानसभेच्या सत्रात एका मंत्र्याचा रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर इशारा दिला आहे.
नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत २० वा हप्ता आज २ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ९.३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ₹२,००० थेट हस्तांतरित केले.
मुंबई : महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला १,५०० रुपये सन्मान निधी म्हणून दिला जातो. परंतु, जुलै महिना संपला तरी अद्याप हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. पण आता मंत्री अदिती तटकरे यांनी तारीख जाहीर केली आहे.
केंद्र सरकार जुलै अखेर किंवा लवकरच पीएम-किसान योजनेच्या २० व्या हप्त्याची घोषणा करणार आहे. २ ऑगस्ट रोजी २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील. e-KYC आणि आधार-बँक लिंक असणे आवश्यक आहे.
Maharashtra