Thane School Update: मुंबईसह ठाणे आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने, ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने दोन दिवस शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
Netravati Express: गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवनंतपूरम - एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेसला राजापूर रोड स्टेशनवर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई- शहरात सलग तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसामुळे सायन, गांधी मार्केट, कुर्ला, दादरसह अनेक भागात पाणी साचले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
मुंबई - आज सोमवारी मुसळधार पावसाने मुंबईकरांना चांगलेच झोडपले. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. हवामान खात्याने इशारा देऊनही सोमवारी शाळा आणि कॉलेज सुरु होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मोठ्या गैरसोईला सामोरे जावे लागले.
मुंबईत सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असून, काही ठिकाणी पाणी साचल्याने आणि दृश्यमानता कमी झाल्याने लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. मेनलाइन आणि हार्बरलाइन दोन्ही मार्गांवरील गाड्या १० ते १५ मिनिटे उशिरा आहेत.
कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, मुंबई आणि ठाणे शहराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई : राज्यात पावासाचा जोर वाढला गेला आहे. यामुळे हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय धरणांमधील पाण्याची पातळी वाढल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रात पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील चार ते पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
आजच्या प्रमुख बातम्या एका नजरेत जाणून घ्या. आजच्या टॉप ब्रेकिंग न्यूज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय.
मुंबई : भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.
Maharashtra