Weather Alert: राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून, हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. २५ सप्टेंबर रोजी २१ जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर विदर्भ, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Ahilyanagar Dattatray Bharane Tour: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिवाळीपूर्वी शंभर टक्के नुकसानभरपाई थेट खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले.
Prakash Deole Passes Away: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि 'जायंट किलर' म्हणून ओळखले जाणारे प्रकाश केशवराव देवळे यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी पुण्यात निधन झाले आहे. १९९६ मध्ये विलासराव देशमुखांचा पराभव करून ते प्रसिद्धीझोतात आले होते.
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिव जिल्ह्याचा दौरा करून पाहणी केली. यावेळी त्यांनी ६५ मिमी पावसाची अट न ठेवता मदत देणार असल्याची मोठी घोषणा दिले.
मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून ते कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच, हवामान विभागाने २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान पुन्हा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.
Pune : दिवाळीच्या काळात पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावरून दिवसाला सुमारे दोन लाख प्रवासी गावी जातात. मात्र, स्वारगेट मेट्रो स्थानकाला एसटी स्थानकाशी जोडणारा भुयारी मार्ग (अंडरपास) अद्याप पूर्ण झालेला नाही.
Maharashtra Weather Alert: हवामान खात्याने २४ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला. कोकण, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्रासह अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Govt Subsidy: जुलै-ऑगस्ट 2025 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 19.22 लाख शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 1,339 कोटीं चे मदत पॅकेज मंजूर केले आहे. या निर्णयामुळे 15.45 लाख हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळणारय.
Tanaji Sawant: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या बंगल्यात पुराचे पाणी शिरले असून, त्यांच्या महागड्या गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत.
Mumbai Local Update: नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन रेल्वेने सीवूड्स-बेलापूर-उरण मार्गावर 20 नव्या लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एकूण फेऱ्यांची संख्या 40 वरून 60 वर पोहोचणार आहे.
Maharashtra