Rain Alert : भारतीय हवामान विभागाने देशभरात पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने पूर्वोत्तर भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता तर महाराष्ट्रात देखील पावसाच्या सरी कोसळणार आहेत.
बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने शेतकरी कर्जमुक्तीसाठी एक उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे. प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील ही ९ सदस्यीय समिती सहा महिन्यांत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आणि जीवनमान सुधारण्यासाठी शासनाला अहवाल सादर करेल.
Ladki Bahin Yojana: राज्य सरकारच्या 'माझी लाडकी बहीण योजने'अंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचा हप्ता एकत्रित मिळण्याची शक्यता आहे. आगामी निवडणूक आचारसंहितेपूर्वी लाभार्थी महिलांच्या खात्यात एकूण ३,००० रुपये जमा करण्याचा सरकारचा विचार आहे.
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पुढील २४ तासांत पुन्हा वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील एकूण १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच प्रवाशांसाठी खुला होणार आहे. पहिल्या टप्प्यात, एअर इंडिया एक्सप्रेस दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद आणि कोलकाता या पाच प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करणार आहे.
Pune Night Bus Service: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) 'रातराणी' नाईट बस सेवा पुन्हा सुरू केली आहे. ही सेवा सहा प्रमुख मार्गांवर धावणार असून, कामगार, विद्यार्थी आणि महिलांसाठी रात्रीचा सुरक्षित आणि परवडणारा प्रवास उपलब्ध करून देईल.
Pandarapur Kartik Ekadashi Special Trains: पंढरपूरच्या कार्तिकी एकादशीसाठी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आदिलाबाद–पंढरपूर दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. या गाड्या ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान धावणार आहेत.
Raigad Tamhini Ghat Accident: रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात चालत्या कारवर दरड कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्याहून मानगावला जात असताना सनरूफमधून दगड आत घुसल्याने ही भीषण दुर्घटना घडली.
महाराष्ट्रात बंगालमधील वादळामुळे सुरू असलेला पाऊस आता थांबणार आहे. मुंबई, ठाणे, आणि कोकणात पावसाचा जोर ओसरला असून हवामान स्थिर झाले आहे, तर पालघरमध्ये हलक्या पावसाचा अंदाज कायम आहे.
Maharashtra Weather Alert: मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असून, हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी 17 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Maharashtra