पंढरपूरची वारी ही केवळ तीर्थयात्रा नसून आत्मशुद्धीचा आणि आत्मपरिवर्तनाचा प्रवास आहे. वारीमध्ये सहभागी होऊन वारकरी शारीरिक आणि मानसिक बदल अनुभवतात, एकता, सहकार्य आणि नम्रता शिकतात.
महाराष्ट्रात शाळेत पहिली इयत्तेपासून त्रिभाषा धोरण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी भाषेसह हिंदी देखील शिकवण्यात येणार आहे. याच मुद्द्यावरुन सध्या राज्यात वाद सुरू आहेत.
सध्याच्या पावसाच्या दिवसात महाराष्ट्रातील काही पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामागे वेगवेगळी कारणे असण्यासह अशा ठिकाणी अपघात होत असल्याच्या घटनाही वाढल्या गेल्यात.
कोकण, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि इतर शहरांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाट परिसरात भूस्खलनाची शक्यता आहे.
आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र दिवस आहे. लाखो भाविक पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एकत्र येतात आणि संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे स्वागत करतात.
पुण्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडी सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडल्या आहेत. पुणे पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून २३ लाखांहून अधिक किमतीचा ऐवज जप्त केला आहे.
लोणावळ्याजवळचा भुशी धबधबा पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षण ठरतो. धबधब्याच्या पायऱ्यांवरून वाहणाऱ्या पाण्यात भिजण्याचा अनुभव अनोखा असला तरी सुरक्षितता महत्त्वाची आहे. पावसाळी सौंदर्याचा आनंद लुटताना प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळणे आवश्यक आहे.
पुण्यात आषाढी वारीच्या पालखी मार्गावर एका महिलेने वारकऱ्यांवर मटणाचा तुकडा फेकल्याची घटना घडली. मानमादेवी चौकाजवळ घडलेल्या या घटनेत ५७ वर्षीय नसीम शेख यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना वारीच्या धार्मिक ऐक्याला तडा देणारी मानली जात आहे.
असाममधील कामाख्या धाममध्ये अंबुबाची मेळा सुरू झाला आहे. या काळात, मंदिराचे दरवाजे ३ दिवस बंद राहतात. हा देवीच्या मासिक पाळीचा उत्सव आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदारांनी येथे भेट दिली होती. जाणून घ्या या मंदिराबद्दल
Nashik Rain Update : जून महिन्यात नाशिकमध्ये विक्रमी 315 मिमी पावसाची नोंद झाली असून, गंगापूरसह अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी, गोदावरी नदीला आठवड्याभरात दुसऱ्यांदा पूर आला आहे.
Maharashtra