Marathi

वारकऱ्याच आणि माऊलीच आहे खास नातं, आषाढी एकादशीच महत्व जाणून घ्या

Marathi

आषाढी एकादशी – भक्तीचा सर्वोच्च दिवस!

प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीला साजरी होणारी आषाढी एकादशी, वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र मानली जाते.

Image credits: social media
Marathi

वारीचा सर्वोच्च क्षण

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात लाखो भाविक एकत्र येतात. संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या याच दिवशी पंढरपूरला पोहोचतात.

Image credits: social media
Marathi

विठ्ठलाची एकदंत आराधना

या दिवशी "पुंडलीक वरदा हरि विठ्ठल" असा गजर करत भाविक विठ्ठलाच्या चरणी लीन होतात.

Image credits: social media
Marathi

उपवास व नामस्मरणाचा दिवस

भाविक या दिवशी उपवास करतात, अभंग म्हणतात आणि रामकृष्णहरीचा जप करतात. हे व्रत आत्मशुद्धीसाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातं.

Image credits: social media
Marathi

सामाजिक एकात्मतेचं प्रतीक

वारीमध्ये उच्च-नीच, जात-धर्माचा फरक न ठेवता सर्वजण एकत्र चालतात. ही एक अद्वितीय सामाजिक एकता आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, चोखामेळा यांचं कार्य आजही या दिवशी आठवला जातो.

Image credits: social media

Bhushi Waterfall: लोणावळा जवळचा भुशी धबधबा पहिला का, कधी जायला हवं?

शिस्तप्रिय म्हणून देवगड दिंडी प्रसिद्ध, ओळीने चालतात वारकरी, शिस्तीला देतात प्राधान्य

पावसाळ्यात कपलने कुठं फिरायला हवं, माहिती जाणून घ्या

पावसाळ्यात महाबळेश्वरला फिरायला जा, एव्हरग्रीन फॉरेस्टचा घ्या अनुभव