Uddhav Thackeray Vidhan Sabha PC News : भाजप नेत्यांच्या टीकेनंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना “मराठी भाषेचे आणि महाराष्ट्राचे मारेकरी” म्हणत प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीमुळे भाजपमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
वडाची वाडी या गावात एका २८ वर्षीय स्थलांतरित महिला मजुराला वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नाही आणि तिची रस्त्याच्या कडेलाच प्रसूती करावी लागली. ही घटना शनिवारी दुपारी घडली असून संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Nishikant Dubey On Raj Thackeray Uddhav Thackeray : भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, असे म्हणत त्यांनी मराठी नेत्यांना आव्हान दिले आहे.
२० वर्षांनी उद्धव आणि राज ठाकरे एकाच मंचावर दिसले, युतीची शक्यता वर्तवली जात असताना राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना युतीबाबत चर्चा न करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीची चर्चा सुरू आहे.
Raigad Suspicious Boat : रायगडच्या किनाऱ्यावर एक संशयास्पद नाव दिसली आणि काही वेळातच ती गायब झाली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून शोधमोहीम सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नावेवर परदेशी चिन्हंही आढळली आहेत.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, पुढील चार दिवसही अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नाशिकमध्ये नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
२० वर्षांनी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना 'अनाजीपंत' म्हटल्याने वाद निर्माण झाला. गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
पंढरपूर वारी ही केवळ चालण्याची वाटचाल नसून भक्ती, श्रद्धा आणि आत्मशुद्धीचा मार्ग आहे. लाखो वारकरी विठ्ठलाच्या भक्तीत, टाळ-मृदुंगाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने जातात, जिथे प्रत्येक वारकरी कुटुंबाचा एक भाग असतो.
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून दुर्दैवी घटना घडली आहे. चिंचोली गावाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला तर शिरोली येथे एक मजूर पुराच्या पाण्यात वाहून गेला.
Girish Mahajan Big Claim About Shiv Sena UBT : भाजप नेते गिरीश महाजन यांनी दावा केला आहे की शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे अनेक आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
Maharashtra