भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील अग्रणीने कंपनी बीपीएल लिमिटेडने (BPL Limited) बेंगळुरूमध्ये अत्याधुनिक प्रिंटेड सर्किट बोर्ड (PCB) उत्पादन सुविधा उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे.
2009 मध्ये स्टार प्लससाठी कंटेंट स्ट्रॅटेजीचे प्रमुख म्हणून नियुक्त झालेले गौरव बॅनर्जी यांनी दिया और बाती हम आणि ससुराल गेंदा फूल सारख्या हिट शोसह चॅनलला हिट बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने अशी विक्री चुकीची असल्याचा आदेश दिला असून याचे व्यापारीकरण बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी भगवान पवार प्रकरणावर चुप्पी साधली असून त्यांनी मीडिया प्रतिनिधीला युद्धात वागणूक दिली आहे. यामुळे तानाजी सावंत आणि भगवान पवार यांच्यात काही गौडबंगाल तर नव्हते ना, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
भाजपला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातून मिळाल्या होत्या. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या राज्यातून सर्वाधिक जागा मिळतील, यावर भाष्य केलं आहे.
मंगळवारी पहाटे ५ वाजता इंदिरा गांधी दिल्ली विमानतळावर विमानात बॉम्ब असल्याच्या अफवेमुळे विमान परत उतरवण्यात आले. यावेळी प्रवाशांना विमानातील कर्मचाऱ्यांनी आणि एअर होस्टेसने प्रवाशांना मदत केली.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी हे त्यांच्या कंपनीचा आयपीओ आणणार असून याबाबतची चर्चा अजून प्राथमिक टप्यावर असल्याची माहिती समजली आहे. या IPO मधील शेअरची किंमत १,२०० रुपये असू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा दुसरा प्री वेडिंग सोहळा हा क्रूझवर साजरा केला जाणार आहे. इटली आणि फ्रांस या दोन देशांच्या मध्ये तो समुद्रात सेलिब्रेट केला जाणार असून यावेळी ३०० व्हीआयपी पाहुणे उपस्थित राहणार आहेत.
दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या विमानामध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आणि विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर परत उतरवण्यात आले. पण यावेळी प्रवाशांनी खिडकीतून उडी मारण्यास सुरुवात केली.
दिल्ली मेट्रोला आग लागल्याची घटना २७ मेच्या संध्याकाळी घडली असून यामुळे प्रवाशी खरंच सुरक्षित आहेत का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. पेंटाग्राफमुळे मेट्रोच्या डब्याला आग लागली असून ही घटना घडल्यानंतर त्या पार्टला काढून टाकण्यात आले आहे.
India