समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी 'धार्मिक मुस्लिम वंदे मातरम् म्हणू शकत नाही' असे वक्तव्य केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. याच्या विरोधात भाजपने आझमींच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.
Sandhurst Road Station Accident: मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ ट्रॅकवरून चालणाऱ्या 4 प्रवाशांना मागून येणाऱ्या लोकल ट्रेनने धडक दिली, ज्यात 2 प्रवाशांचा मृत्यू झाला, 2 जखमी झाले.
Mumbai Metro 2B Update: मुंबई मेट्रोचा नवा मार्ग 2B पुढील आठवड्यात सुरू होत आहे, ज्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणारय. डायमंड गार्डन ते मंडाळे या पहिल्या टप्प्यामुळे पूर्व-पश्चिम जोडणी मजबूत होऊन प्रवासाचा वेळ तब्बल ५०% नी कमी होण्यास मदत होईल.
Central Railway Update: मध्य रेल्वेने बेलापूर-उरण रेल्वेमार्गावर १० नवीन लोकल फेऱ्या वाढवण्याची घोषणा केली, ज्यामुळे फेऱ्यांची संख्या ५० होईल. नवी मुंबई विमानतळाजवळ असलेले तरघर, गव्हाण ही २ नवीन रेल्वे स्थानके याच महिन्यात प्रवाशांसाठी खुली होणारय.
Mumbai Water Metro: राज्य सरकारने मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोचीच्या धर्तीवर वॉटर मेट्रो सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला, ज्यामुळे समुद्रावरून प्रवास शक्य होईल.
Uttan Virar Sea Bridge: राज्य सरकारने मुंबई,पालघरमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 'उत्तन-विरार सागरी सेतू' प्रकल्पाला मंजुरी दिली. या २४.३५ किमी लांबीच्या सेतूमुळे आणि त्याला जोडणाऱ्या रस्त्यांमुळे अडीच तासांचा प्रवास केवळ एका तासात पूर्ण होणार आहे.
उद्या गुरुनानक जयंती, कार्तिक पौर्णिमा आहे... मग महाराष्ट्रातील शाळा-कॉलेज आणि कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी असेल का? याबद्दलची संपूर्ण माहिती येथे देत आहोत.
Mumbai Airport : २० नोव्हेंबर रोजी मुंबई विमानतळावर सहा तासांसाठी कोणतीही विमाने उतरणार नाहीत किंवा उड्डाण करणार नाहीत कारण पावसाळ्यानंतर वार्षिक धावपट्टी देखभालीच्या कामासाठी दोन्ही धावपट्ट्या तात्पुरत्या बंद राहतील.
BEST Bus Route Change: मुंबईतील प्रवाशांसाठी, बेस्ट उपक्रमाने 1 नोव्हेंबरपासून 23 बस मार्गांमध्ये मोठे बदल केले आहेत. या बदलांमध्ये 8 प्रमुख मार्गांवर वातानुकूलित (एसी) बससेवा आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर ते सीएसएमटी दरम्यान नवीन ए-207 मार्ग सुरू केली.
IND vs SA CWC25 Final : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील महिला विश्वचषक अंतिम सामना रविवारी (२ नोव्हेंबर) मुंबईतील नवी मुंबई स्टेडियमवर थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तत्पूर्वी नवी मुंबईत धो-धो पावसाला सुरुवात झाली आहे.
mumbai