मुंबई - श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. हिंदी पंचांगानुसार श्रावण महिन्याची सुरुवात लवकर होते, तर मराठी पंचांगात श्रावण काही दिवस उशिरा सुरू होतो. असं का होतं, यामागचं शास्त्र काय आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.
IMD Weather Alert : भारतीय हवामान विभागाने पुढील ४८ ते ७२ तासांसाठी उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील १६ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात कोकण आणि विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून तुरळक पाऊस काही ठिकाणी होत आहे. पण आजचा हवामान खात्याने काय अंदाज वर्तवला आहे हे सविस्तर जाणून घेऊया.
मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या या ठाकरे बंधूंच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यामुळे दोघांमध्ये आगामी निवडणुकीसाठी राजकीय युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संपूर्ण मुंबईभर मोठा मोर्चा काढून या कारवाईचा निषेध नोंदवण्यात आला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याची बदली करण्यात आली होती. आता मंदिराच्या पाडकामावर उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे.
मुंबईतील कर्नाक पुलाचे अखेर नामांतर करत सिंदूर असे ठेवण्यात आले आहे. याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यानंतर मीडियासोबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सिंदूर नाव ठेवण्यामागील खास कारण सांगितले आहे.
मुंबई : मुंबई व परिसरात पावसाची उघडीप असली तरी वातावरण दमट आणि ढगाळ राहणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये हवामानात पुन्हा बदल होऊ शकतो. जाणून घेऊया हवामान खात्याचा आजचा अंदाज…
MLA's residence hostel Clash : आमदार निवासाच्या कॅन्टीनमधील वादंग थांबायचे नावच घेत नाहीये. निकृष्ट जेवणावरून आमदार संजय गायकवाड यांच्या राड्यानंतर आणि एफडीएची चौकशी सुरू असतानाच, आता कॅन्टीनमध्ये काम करणारे दोन वेटरच आपापसात भिडल्याची घटना समोर आली
ठाणे जिल्ह्यातील कल्याण रेल्वे स्थानकात एका अल्पवयीन मुलीवर धावत्या ट्रेनमध्ये लैंगिक अत्याचार झाला. आरोपी तिला कल्याणहून अकोल्याला घेऊन गेला आणि 550 किमीच्या प्रवासात अत्याचार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
कारचे ब्रेक फेल झाल्याने वाहन नियंत्रणाबाहेर जाऊन थेट लोखंडी रेलिंगला आदळले आणि उलटले. सुदैवाने या अपघातात कुणालाही जीवितहानी झाली नाही, मात्र कारचे मोठे नुकसान झाले असून सहा प्रवासी जखमी झाले आहेत.
mumbai