मुंबईसह उपनगरातील शाळांना आज देखील सुट्टी जाहीर करण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला एक मेसेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. याच व्हायरल पोस्टवर महापालिकेने स्पष्टीकरण दिले आहे.
दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरुन काही दिवसांपूर्वी जैन समाजाने मोठे आंदोलन केले होते. यावेळी कबुतराखान्यावर घालण्यात आलेली ताडपत्री आणि बांबू देखील काढले होते. अशातच 150 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेवरील कुर्ला आणि सायनदरम्यानची सेवा बंद होती, पण आता काही प्रमाणात सुरू झाली आहे.
मुंबईत काल झालेल्या अतिमुसळधार पावसाचा फटका सर्वंच गोष्टींवर झाला. अशातच आजच्या दिवसाठी हवामान खात्याने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. याशिवाय रत्नागिरी-रायगडमध्ये पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई - मंगळवारी मुंबईत दिवसभर मुसळधार पाऊस येत होता. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी मुंबईतील काही रियल लाईफ हिरो भरपावसात आपली ड्युटी बजावत होते. जाणून घ्या...
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने २० ऑगस्ट रोजी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासाठी अलर्ट जारी केला.
School Holiday Alert: महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे रायगड, सातारा, लोणावळा, पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा आणि कॉलेजमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
गेल्या आठ तासांपासून मध्य आणि हार्बल लोकल सेवा बंद असल्याने मुंबईकर मोनोरेलकडे पर्यायी मार्ग म्हणून बघत होते. पण आता मोनोरेलही खोळंबली होती. श्वास गुदमरल्याने प्रवाशांनी खिडकीची काच फोडली.
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले की मुंबईत सुमारे ३०० मिमी पाऊस पडला आहे, ज्यामुळे काही ठिकाणी व्यत्यय आला आहे.
Mumbai Rain Updates: मुंबई आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मिठी नदी धोक्याच्या पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. रेल्वे सेवाही ठप्प झाली आहे.
mumbai