मुंबईकरांना संपूर्ण आठवडाभर उन्हाच्या झळांचा सामना करावा लागणार आहे. सोमवारी शहरातील आर्द्रता पातळी 73 टक्के आणि उपगनरांमध्ये 58 टक्के असल्याची नोंद करण्यात आली.
होळीच्या दिवशी समुद्रात आंघोळ करण्यासाठी पाचजण गेले होते. त्यावेळी एकाचा बुडून मृत्यू झाला असून अन्य एकजण बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
मलाड येथील एका 15 फूट खोल गटारात पडून एकाच परिवारातील दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याशिवाय अन्य एकाची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईतील राणीबागेत वर्ष 2022-23 दरम्यान 40 पशूंचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. खरंतर, केंद्रीय प्राणी संग्रहालयाच्या प्राधिकरणाने पशूंच्या मृत्यूसंदर्भातील रिपोर्ट जारी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
शासकीय कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचे नाव लिहिणे बंधनकारक असल्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत घेतला गेला. अशातच मुख्यमंत्र्यांनी देखील आपल्या दालनाबाहेरील पाटीवर आपल्या आईचेही नाव लिहिले आहे.
महाराष्ट्र शासन पहिल्या दिवसापासून अपघातमुक्त महाराष्ट्र करण्याचा विचार करत आहेत. अपघातमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जिल्हा स्तरावरील समितीच्या माध्यमातून अपघात प्रवण स्थळे कमी करावीत.
मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे सोमवारी (11 मार्च) उद्घाटन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात वरळी ते मरिन ड्राइव्ह पर्यंतचा प्रवास नागरिकांना करता येणार आहे.
बहुप्रतिक्षित मुंबईतील कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे आज उद्घाटन केले जाणार आहे. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
मुंबईतील गोखले पूलाचा एक हिस्सा वर्ष 2018 मध्ये कोसळला गेला होता. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला होता. अशातच गोखले पूलाच्या पुर्नबांधणीसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती.