Ravindra Chavan New BJP Maharashtra President : रविंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली असून, फडणवीसांनी त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आहे.
Eknath Shinde on Nana Patole : विधानसभेत नाना पटोले यांच्या गोंधळामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पटोले यांच्यावर जोरदार टीका केली आणि 'बाप बापच असतो' असे म्हणत मोदींचे कौतुक केले.
मुंबई - तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे संदेश वहनाच्या साधनांमध्ये अमुलाग्र बदल झाला. काळाच्या ओघात काही साधने मागे पडली. त्यात पोस्ट कार्डचे नाव नक्की घ्यावे लागेल. कधीकाळी याची लोक प्रतिक्षा करायचे. जाणून घ्या कार्डची माहिती आणि आठवणीत रममाण व्हा
Pune Camp Slab Collapse : पुण्यातील कॅम्प परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला, तर इतर तिघेजण जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी सुरक्षा उपाय नसल्याचा आरोप केला असून, पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
विश्रामबाग वाड्याची जीर्णोद्धार प्रक्रिया ही पुणेकरांसाठी केवळ एक वास्तुरचनात्मक पुनर्बांधणी नसून सांस्कृतिक आणि ऐतिहासिक सन्मानाचे पुनरुज्जीवन आहे. आता या नव्या स्वरूपातील वाड्याला रसिक आणि इतिहासप्रेमी पुणेकरांची साथ मिळण्याची प्रतीक्षा आहे.
PCMC Sets Record with ₹522 Cr Property Tax in Q1 FY25-26 : पिंपरी-चिंचवड महापालिकेने पहिल्या तिमाहीत ₹५२२.७२ कोटींचा मालमत्ता कर वसूल करून विक्रम केला आहे. वेळेत कर भरणाऱ्यांसाठी सवलती आणि CHDC प्रकल्पाच्या मदतीने हे शक्य झाले.
Farmers Protest Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी राज्यभरात रस्त्यावर उतरले आहेत. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
Kunal Patil Joins BJP : धुळे ग्रामीणचे माजी काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे धुळ्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. कुणाल पाटील यांचे वडील दिवंगत रोहीदास पाटील हे राज्यात अनेक खात्यांचे मंत्री होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आणि त्यांना 'गजनी सरकार' म्हटले. पवार यांनी सार्वजनिक सुरक्षा कायद्याला विरोध केला आणि निजामपूर महानगरपालिकेचे नाव बदलण्याच्या मागणीवरून सरकारवर टीका केली.
नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी फिरायला गेलेल्या साई नावाच्या तीन मुलांचा एकाचवेळी पाण्याच्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.
Maharashtra