Health Care Tips : शरिराच्या विकासासह हेल्दी राहण्यासाठी आरोग्यासाला काही पोषण तत्त्वांची आवश्यकता असते. अशातच उच्च प्रमाणात प्रोटीन असणाऱ्या पदार्थांमध्ये पनीर आणि अंड्याचे नाव घेतले जाते. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...
Raksha Bandhan 2024 Gift : येत्या 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहिणीने भावाची ओवाळणी केल्यानंतर तिला भावाकडून गिफ्ट दिले जाते. अशातच यंदाच्या रक्षाबंधनावेळी राशीनुसार गिफ्ट देऊ शकता.
Narali Purnima 2024 Recipes : येत्या 19 ऑगस्टला कोळी बांधवांचा मुख्य सण नारळी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. श्रावण महिन्यातील पौर्णिमा आणि श्रावणी सोमवारनिमित्त ओल्या नारळापासून झटपट तयार होणाऱ्या पुढील काही सोप्या रेसिपी तयार करू शकता.
Home remedies for headache : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात तणाव, थकवा आणि अन्य काही कारणास्तव उद्भवलेल्या डोकेदुखीमुळे कधीकधी असहाय्य वेदाना होतात. अशातच काहीजण डोकेदुखीवरील औषध घेतात. पण आईच्या बटव्यातील एक सोपा उपाय डोकेदुखीवर करु शकता.
Raksha Bandhan 2024 : चेहऱ्यावर चिकटल्या जाणाऱ्या धूळ आणि मातीसह उन्हामुळे त्वचा काळवंडली जाते. अशातच रक्षाबंधनावेळी ग्लोइंग त्वचेसासाठी किचनमध्ये असणाऱ्या काही वस्तूंचा वापर करू शकता. याबद्दलच्या खास टिप्स जाणून घेऊया.
Raksha Bandhan 2024 : ज्योतिष शास्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासह काढण्याचेही काही नियम आहेत. याचे पालन करणे अत्यावश्यक असल्याचे मानले जाते. याबद्दलच जाणून घेऊया.
Independence Day 2024 : येत्या 15 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी देशासाठी प्राणाचे बलिदान दिलेल्या सर्व शूरवीरांना सलाम करण्यासह तिरंगा फडकवला जातो. पण तिरंगा फडकवण्यासंदर्भात काही नियम आहेत. याबद्दलच जाणून घेऊया.
Raksha Bandhan 2024 : ज्योतिष शास्रानुसार प्रत्येक ग्रह एका काळानंतर आपल्या स्थितीत परिवर्तन करतो. यामुळे राशींवर विशेष प्रभाव पडतो. अशातच यंदाच्या रक्षाबंधनानंतर काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
Independence Day 2024 Wishes : येत्या 15 ऑगस्टला भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास मेसेज, शुभेच्छापत्र, व्हॉट्सअॅप पाठवत भारताच्या शूरवीरांना सलाम करा.
भारतात अनेक अशी मंदिरे, धार्मिक स्थळे आहेत ज्यांच्याबद्दलच्या गोष्टी अनोख्या आहेत. अशातच एक मंदिर भारतात असून तेथे मंदिरातील दडगावर स्वत:चे नाव लिहिल्याने मृत्यूनंतर आत्म्याला मुक्ती मिळते असे मानले जाते. याच मंदिराबद्दल सविस्तर जाणून घेऊया.