आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाल्यावर टीमच्या नावावरून प्रेक्षकांमध्ये भांडण होत असतात. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये आमदाबाद येथे लढत झाली.

आयपीएल स्पर्धेला सुरुवात झाल्यावर टीमच्या नावावरून प्रेक्षकांमध्ये भांडण होत असतात. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये आमदाबाद येथे लढत झाली. येथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांच्या प्रेक्षकांमध्ये तुल्यबळ लढत झाली. या लढतीचे शारीरिक लढाईत रूपांतर झाले. पुढे प्रेक्षकांनाच जाऊन ही लढाई थांबवावी लागली. 

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या संघाची हार झाली. गुजरात टायटन्स संघाकडून मुंबई इंडियन्स संघाचा पराभव करण्यात आला. या सामन्यात धावसंख्येचा गती गाठण्यात मुंबई इंडियन्स संघ मागे पडला. हा पराभवाबद्दल बोलताना हार्दिक पांड्या याने आमच्याकडून धावगती गाठण्यात आमच्या संघाला जमले नाही असे सांगितले आहे. 

Scroll to load tweet…

येथे परत येऊन खेळायला आनंद वाटत असल्याचे हार्दिकने सांगितले. या स्टेडियमवर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक असून आनंद व्यक्त केला आहे. धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघ कमी पडला. गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार शुभमन गिलने यावेळी संघातील खेळाडूंचे कौतुक केले. मुंबई इंडियन्स नेहमीप्रमाणे यावेळी सुरुवातीचा सामना हारले आहेत. त्यामुळे आता पुढील सामने संघाला जिंकता येतात का नाही याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. 

यावेळी बोलताना शुभम गिल याने म्हटले की, "मला वाटते की मुलांनी ज्या प्रकारे मज्जाव केला आणि ज्या प्रकारे आम्ही डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी केली, विशेषत: दव येत असताना, मला ते विशेष वाटले. धुके असल्याने, फिरकीपटूंनी कशी गोलंदाजी केली, त्यांनी खात्री केली की आम्ही खेळात राहू. खेळ. हे सर्व दबाव टाकण्यासाठी होते," गिल म्हणाला.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार पंड्याने नाणेफेक जिंकली आणि दव घटक लक्षात घेऊन गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गिल पुढे म्हणाले, "आम्हाला फक्त त्यांना दडपण जाणवायचे होते. दबाव निर्माण करत राहणे आणि त्यांच्याकडून चूक होण्याची वाट पाहणे ही योजना होती."
आणखी वाचा - 
खलिस्तानींनी आम आदमी पक्षाला 16 दशलक्ष डॉलर्सचा निधी दिला, भुल्लरच्याही सुटकेची ऑफर केल्याचा दहशतवादी पन्नूनचा दावा
लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू