लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. अशातच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. पण देशात हजारो बेघर मतदार असून त्यांना निवडणुकीवेळी मतदान करता येत नाही.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा ठरल्यापासून प्रचाराला मोठ्या प्रमाणावर रंगत निर्माण झाली आहे. लोकसभा जागा कोणत्या पक्षाला किती मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं आहे.
लोकसभा निवडणुका जवळ येत असताना पक्षांच्या एकमेकांसोबत युती आणि आघाडी होताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ही दिल्लीत जाऊन पोहचले आहेत. ते महायुतीमध्ये जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय जनता पार्टी जनतेपर्यंत पोहचण्यासाठी विविध फंडे शोधून काढत असून मर्चन्डाईजचा त्यामध्ये भर पडली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीमधील जागा वाटपाबद्दल एक मोठे विधान केले आहे. नाना पटोले यांनी म्हटले की, येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये उमेदवारांची यादी जारी केली जाईल.
संपूर्ण भारतात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. NDA आघाडीमधील भाजप आणि नितीश कुमार यांच्या जागांचे वाटप झाले आहे.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या गुन्हेगारी परिस्थितीची माहिती व्हावी यासाठी निवडणूक आयोगाकडून अँप लॉंच केले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी (16 मार्च) पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. याशिवाय लोकसभा निवडणुकीवेळी आयोगासमोर कोणती आव्हाने असणार याबद्दलचे मुद्देही राजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहेत.
निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यावेळी आपण मतदान केंद्रावर गेलात तर इतर सोयी सुविधा येथे देण्यात येणार असल्याची माहिती समजते.
भारतात होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका या पाच टप्यांमध्ये होणार आहेत. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या कालावधीमध्ये निवडणुका पार पडणार आहेत.