MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Mumbai
  • आर्यन खान बळीचा बकरा नव्हता... ड्रग्स प्रकरणावर समीर वानखेडे यांनी केलं वक्तव्य

आर्यन खान बळीचा बकरा नव्हता... ड्रग्स प्रकरणावर समीर वानखेडे यांनी केलं वक्तव्य

Sameer Wankhede: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या वेबसिरीजमधील एका सीनमुळे वाद निर्माण झाला आहे. या सीनमुळे माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे. 

2 Min read
Author : vivek panmand
Published : Oct 05 2025, 12:25 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
 आर्यन खान बळीचा बकरा नव्हता... ड्रग्स प्रकरणावर समीर वानखेडे यांनी केलं वक्तव्य
Image Credit : ANI

आर्यन खान बळीचा बकरा नव्हता... ड्रग्स प्रकरणावर समीर वानखेडे यांनी केलं वक्तव्य

शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान त्याच्या नवीन वेबसिरीजमुळे चर्चेत आला आहे. ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ ही त्याची वेबसिरीज बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या सिरीजमध्ये आर्यन खानच्या अटकेबद्दल एक सीन दाखवण्यात आला आहे. त्या सीनमुळे माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी मानहानीचा खटला दाखल केला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
२०२१ मध्ये आर्यन खानला केली होती अटक
Image Credit : Getty

२०२१ मध्ये आर्यन खानला केली होती अटक

२०२१ मध्ये आर्यन खानला समीर वानखेडे यांनी अटक केली होती. . “द बॅड्स ऑफ बॉलीवूड” या सीरिजमधील एका दृश्यावरून झालेल्या वादानंतर समीर वानखेडे यांनी आपलं मौन सोडलं आहे. कारवाईच समर्थन करताना हाय प्रोफाइल तपासाच्या दरम्यान प्रयेक पाऊल कायद्याच्या कक्षेत येतो असं यावेळी बोलताना वानखेडे यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Related image1
प्रियाने संजयच्या आयुष्यात एंट्री झाली आणि, करिश्माच्या घटस्फोटावर नणंदेचा मोठा खुलासा
Related image2
बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्याची झाली १२ लाखांची फसवणूक, ड्रायव्हर पेट्रोल पंपावर जायचा आणि...
36
आर्यन खानबाबत काय म्हणाले?
Image Credit : social media

आर्यन खानबाबत काय म्हणाले?

आर्यन खानबाबत समीर वानखेडे यांनी आर्यनबद्दल वाच्यता केली नाही. त्यांनी अंमली पदार्थांच्या तपासालाबाबत तपशीलवार सांगितलं आहे. अटकेच एकमेव कारण ड्रग्सची व्याप्ती नव्हती असं वानखेडे यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.

46
 कोणीही बळीचा बकरा नव्हतं
Image Credit : our own

कोणीही बळीचा बकरा नव्हतं

समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे की, लोकांचा एक गैरसमज आहे आणि तो म्हणजे तुमच्याकडे ड्रग्स आढळले नाहीतर, तुमच्यावर कारवाई होणार नाही. जर कोणाला ड्रग्ससोबत पकडलं जात आहे, तर कोणी त्याला बनवलं असेल.. कोणी तस्करी केली असेल.. 

56
तर कोणी ड्रग्स खरेदी केले तर...
Image Credit : Getty

तर कोणी ड्रग्स खरेदी केले तर...

तर कोणी ड्रग्स खरेदी केले असतील… कायद्यानुसार सखोल चौकशी केली जाईल. त्यामुळे कोणीही बळीचा बकरा नव्हता. प्रत्येक अटक इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि जबाबांवर आधारित होती.”

66
कोणत्या आरोपांच खंडन केलं?
Image Credit : Getty

कोणत्या आरोपांच खंडन केलं?

समीर वानखेडे यांनी आरोपांच खंडन केलं आहे. त्यांनी बोलताना म्हटलं की, शा कारवायांमध्ये अनेक अधिकारी सामिल असतात. अनेक स्तरांवर चौकशी होते आणि सावधानी बाळगून कागदपत्र समोर ठेवली जातात. हे वैयक्तिक विवेकबुद्धीनुसार केलं जात नाही….

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मुंबई बातम्या

Recommended Stories
Recommended image1
मानसिक आरोग्य जनजागृतीचा दीप मालवला; डॉ. आनंद नाडकर्णी काळाच्या पडद्याआड
Recommended image2
Viral Video : मुलाला दहावीच्या परीक्षेत मिळाले 55%, पण आई-वडिलांनी जे केलं ते पाहून तुम्हीही कराल कौतुक
Recommended image3
Mumbai Coastal Road : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 14 आणि 15 मे रोजी पहाटे कोस्टल रोड बंद; वाहतूक वळवली जाणार
Recommended image4
Mumbai AC Local : मुंबईत AC लोकलचं भाडं कमी होणार? प्रवासी संघटनांची रेल्वे मंत्रालयाकडे मोठी मागणी
Recommended image5
Mumbai Water Cut : मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट! १५ मेपासून १० टक्के पाणीपुरवठा कमी; बीएमसीचा मोठा निर्णय
Related Stories
Recommended image1
प्रियाने संजयच्या आयुष्यात एंट्री झाली आणि, करिश्माच्या घटस्फोटावर नणंदेचा मोठा खुलासा
Recommended image2
बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्याची झाली १२ लाखांची फसवणूक, ड्रायव्हर पेट्रोल पंपावर जायचा आणि...
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved