Lalbaugcha Raja First Look : लालबागच्या राजाचा पहिला देखावा प्रदर्शित झाला असून, भाविकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या शुभदिनी गणराज घरोघरी आणि मंडपात विराजमान होतील.
कोकणात पावसाचा जोर कमी झाला असून, मुंबई आणि ठाण्यात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघरमध्येही पावसाची तीव्रता कमी राहण्याचा अंदाज आहे. रायगड जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Mumbai Metro Ganeshotsav Timetable : मुंबईतील गणेशोत्सवात भाविकांच्या सोयीसाठी MMRDA ने मेट्रो २ए आणि ७ रात्री १२ वाजेपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान उपलब्ध असेल आठवड्याच्या दिवसांनुसार फेऱ्या वाढवल्या जातील
World Vada Pav Day : मुंबईच्या गर्दीतला गरमागरम वडापाव ही एक चव नाही तर एक भावना आहे. १९७० च्या दशकात अशोक वैद्य यांनी सुरू केलेला हा पदार्थ आज जगभरात पोहोचला आहे.
Ganesh Chaturthi 2025: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेने पनवेल ते चिपळूण दरम्यान 6 अनारक्षित विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत धावणाऱ्या या गाड्यांचे वेळापत्रक, थांबे यांची माहिती उपलब्ध आहे.
कर्नाटक काँग्रेस आमदार के.सी. वीरेंद्र यांना मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या बेकायदेशीर ऑनलाइन आणि ऑफलाइन सट्टेबाजी रॅकेट प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे.
गणेशोत्सवाचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाचे यंदा 92 वे वर्ष आहे. याच निमित्त राजाचा दरबार सजवण्याची जोरदार तयारी सुरू आहे. याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
२०२५ च्या गणेशोत्सवासाठी भारतीय रेल्वेने ३८० विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. ही संख्या मागील वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. मध्य रेल्वे सर्वाधिक २९६ सेवा चालवेल, तर पश्चिम रेल्वे ५६, कोकण रेल्वे ६ आणि दक्षिण पश्चिम रेल्वे २२ फेऱ्या चालवेल.
मोदक म्हणजे स्वर्गीय सुख. फक्त खाण्याचेच नव्हे तर प्रसादासाठी मोदक बनविण्याचे सुखही वेगळेच असते. पण या मोदकांना कुरकुरीतपणा कसा आणायचा हे खरे आव्हान असते. तर जाणून घ्या...
रविवार, २४ ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेच्या देखभाल कामांमुळे मेगाब्लॉक जाहीर झाला आहे. माटुंगा-मुलुंड आणि ठाणे-वाशी/नेरुळ मार्गांवर गाड्यांच्या वेळापत्रकात बदल आणि काही गाड्या रद्द झाल्या आहेत. प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा.
mumbai