एशियानेट न्यूज पोर्टलवर 6 सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७६,००० कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाची पायाभरणी केली आहे. हा प्रकल्प भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवेल आणि आर्थिक विकासाला चालना देईल. मुंबईजवळ बंदर बांधल्याने मालवाहतुकीचा वेळ वाचेल आणि आयातीचा खर्चही कमी होईल.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त साजऱ्या दहीहंडी उत्सवात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात धुम पाहायला मिळते. अनेक गोविंदा पथके मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. चला तर मग जाणून घेऊया मुंबईतील टॉप 9 दहीहंडी पथकांविषयी.
बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी चौकशी समितीचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे. निष्कर्षानुसार, मुलींवर गेल्या 15 दिवसांपासून अत्याचार होत होते आणि त्यांच्या गुप्त भागांना गंभीर दुखापत झाली आहे.
बदलापूर येथे घडलेल्या घटनेनंतर संतप्त जमावाने रेल्वे रोको आंदोलन केले. या घटनेची चुकीची माहिती सोशल मीडियावर पसरवल्याने पोलिसांनी तरुणीवर कारवाई केली आहे.