मुंबई : टीसीएसने सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम आयटी शहरांतील रिअल इस्टेटवरही जाणवण्याची शक्यता आहे. विशेषतः बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये ही अस्थिरता अधिक स्पष्टपणे दिसून येऊ शकते.
शहरातील स्पा सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय चालवल्या जात असल्याचे उघड झाले आहे. 'धनराज', 'प्रिया' आणि 'अनुज' या त्रिकुटावर मकोका अंतर्गत कारवाईचे निर्देश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.
देशभरातील 9.8 कोटींपेक्षा अधिक नोंदणीकृत शेतकऱ्यांना २ ऑगस्ट रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा २० वा हप्ता मिळणार आहे. या शेतकऱ्यांना २ हजार रुपये मिळणार आहेत. नवीन शेतकऱ्याने या योजनेत आपले नाव कसे नोंदवावे ते जाणून घ्या.
राज्यामध्ये मराठी विरुद्ध हिंदी भाषेचा मुद्दा फार गाजत आहे. अशातच भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी भाषेवरुन केलेल्या विधानांमुळे त्यांच्यावर जोरदार टिका केली जात आहे. अशातच पुन्हा एकदा लोकसभेत वर्षा गायवाड यांच्यासोबत त्यांची जुंपली आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत मुंबईसह किनारपट्टी भागात पाऊस आणि दमट वातावरण राहिले. पश्चिम महाराष्ट्रात पुढील 24 तासांत जोरदार पावसाची शक्यता आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
मुंबई : राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. सातत्याने हवामान खात्याकडून कोकण-घाटमाथ्यासह अन्य जिल्ह्यांना यल्लो अलर्ट जारी केला जात आहे. अशातच आजचा पावसाचा अंदाज काय आहे हे सविस्तर जाणून घेऊया.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत, ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर रोख बक्षिसे दिली जातील.
Umed Mall : महाराष्ट्र सरकारने महिला बचत गटांसाठी 'उमेद मॉल' उभारण्याचा निर्णय घेतला आहे. २०० कोटी रुपयांच्या निधीतून १० जिल्ह्यांमध्ये हे मॉल उभारले जातील, ज्यामुळे महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ मिळेल.
मुंबई - भारताच्या स्वातंत्र्य दिनाला अपघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालये, खासगी प्रतिष्ठाने, सोसायटी येथे भाषणांची तयारी सुरु झाली आहे. या निमित्त आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, निवडक ५ भाषणे.. जाणून घ्या…
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ग्रामीण विकास, शेतकरी आणि महिलांसाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. समृद्ध पंचायतराज अभियान, उमेद मॉल, ई-नाम योजना बळकटीकरण, विशेष न्यायालये, सिंचन प्रकल्पांना निधी आणि ॲडव्होकेट अकॅडमी यांसारख्या योजनांचा समावेश आहे.
Maharashtra