Maharashtra Rain Alert : 28 सप्टेंबरला रेड अलर्टनंतर कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा मारा कायम आहे. 29 सप्टेंबरलाही मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पुणे, रायगडसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा दिला. पुढील 24 तास महत्त्वाचे असून, सखल भागांत पाणी साचण्याची, शेतीचे नुकसान होण्याची शक्यताय.
Swayam Siddha Yojana: महाराष्ट्र शासनाची 'महिला स्वयंसिद्धी योजना' महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ५ ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देत आहे. या योजनेद्वारे महिला विविध व्यवसाय सुरू करून स्वावलंबी बनू शकतात.
Weather Update: महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून, हवामान विभागाने मराठवाड्यासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट, तर बीड, लातूर, नांदेडसह सात जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Pune Nagpur Special Train: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेने पुणे ते नागपूर दरम्यान विशेष रेल्वेसेवा जाहीर केली आहे. ही गाडी (01215/01216) १ ऑक्टोबरला पुण्याहून सुटेल आणि २ ऑक्टोबरला नागपूरहून परतेल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणेची माहिती दिली आहे. सरकार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करणार असून, यासाठी सर्व अटी-शर्ती शिथिल केल्या जातील.
मराठवाड्यातील महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या ‘ॲग्रिस्टॅक योजने’अंतर्गत, १५ जुलै २०२५ पासून पीक नुकसानभरपाई मिळवण्यासाठी आता ‘फार्मर आयडी’ अनिवार्य असेल.
Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने २८ सप्टेंबरला महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
Ladki Bahin Yojna: मुंबईतील लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी ₹10,000 ते ₹1,00,000 पर्यंत कर्ज मिळणार आहे. मुंबई बँकेमार्फत राबवल्या जाणाऱ्या या योजनेत, शासनाकडून मिळणाऱ्या ₹1,500 च्या मानधनातून कर्जाची परतफेड करता येणार आहे.
Pune Dussehra Diwali 2025: दसरा-दिवाळीच्या काळात प्रवाशांची सोय व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाने पुणे येथून ५० उत्सव विशेष गाड्यांची घोषणा केली. या गाड्या २४ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान दानापूर, गोरखपूर, दिल्ली, नागपूर अशा प्रमुख शहरांसाठी धावणारय
Maharashtra