केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात झालेल्या २७ व्या पश्चिम विभागीय परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी भारतासाठी २०४७ पर्यंत विकसित भारत आणि ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था अशी दोन उद्दिष्टे ठेवली आहेत