Shahapur Accident : समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना 19 जूनला पहाटेच्या वेळेस घडल्याचे सांगण्यात आले आहे.
Ashadhi Wari 2025 : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम यांच्या पालखी सोहळ्यामुळे पुण्यातील काही मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
१५ ऑगस्ट २०२५ पासून खासगी वाहनधारकांसाठी फास्टॅग आधारित वार्षिक पास योजना सुरू केली जाणार आहे. या योजनेद्वारे फक्त ₹3,000 मध्ये खासगी कारधारकांना संपूर्ण देशभरात राष्ट्रीय महामार्गांवर २०० ट्रिप किंवा एक वर्षापर्यंत टोलमुक्त प्रवास करता येणार आहे.
Maharashtra Monsoon Update : राज्यात पावसाचा जोर आणखी वाढल्याचे दिसून आले आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात पावसाच्या मेघगर्जनेसह सरी कोसळत आहेत. अशातच हवामान खात्याने मुंबई, ठाण्यासह घाटमाथ्याच्या भागांसाठी हायअलर्ट जारी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील जेष्ठ नेते राजेंद्र शिंगणे यांच्या बुलढाण्यातील घरातील किचनमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. किचनमधील फ्रिजच्या कॉम्प्रेसला आग लागल्याने ही दुर्घटना घडली असून संपूर्ण किचन खाक झाले आहे.
महाराष्ट्राचे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे ९३ व्या वर्षी निधन झाले. निसर्ग, वन्यजीव आणि पक्षीविश्वासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वाहिले. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.
१७ जून रोजी भारत रामीनवार हे आपल्या कुटुंबासह आळंदीत श्रीमाऊलीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी मंदिर समितीकडे हा सोन्याचा मुकुट भक्तिभावाने अर्पण केला. त्यांच्या या भक्तीरूपी समर्पणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Jejuri Morgaon Road Accident: पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मोरगाव रस्त्यावर बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात स्विफ्ट डिझायर कार आणि पिकअप टेम्पोची जोरदार धडक झाली. यात सात जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.
Alandi - Pandharpur Cycle Vari 2025: टीम सनरायझर्स पुणेच्या वतीने आयोजित पुणे-पंढरपूर सायकल वारीत ६० हून अधिक सायकलप्रेमी सहभागी झाले. १४ जून २०२५ रोजी आळंदी ते पंढरपूर हा प्रवास करत त्यांनी आध्यात्मिक आणि शारीरिक आव्हान पेलले.
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये रविवारी फिरता पाळणा कोसळून एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. तुटलेल्या यंत्रणेमुळे ही दुर्घटना घडली असून, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
Maharashtra