8th Pay Commission update : आठव्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये बदल आणि पेन्शनमध्ये सुधारणा करण्याची मागणी युनियनने केली आहे. युनियनने जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची आणि १ जानेवारी २०२६ पासून शिफारशी लागू करण्याची मागणी केली आहे.
Hingoli : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा राजकीय ताप वाढत असून महायुती आणि महाविकास आघाडीत फोडाफोडीचा खेळ जास्त तीव्र झाला आहे.
Maharashtra Bus Accident CCTV Video : 19 नोव्हेंबर रोजी सिन्नर बस स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसने नियंत्रण गमावल्याने प्रवाशांना धडक दिली. या अपघातात एका नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.
Maharashtra : ऑनलाइन बेटिंगच्या कर्जात बुडालेल्या कॅनरा बँकेच्या ३२ वर्षीय व्यवस्थापक मयूर नेपाळेने भंडाऱ्यातील शाखेतून १.५८ कोटी रुपये चोरले. कर्नाटकच्या सोन्याच्या चोरीतून प्रेरणा घेत त्याने वीज कापली, कॅमेरे बंद केले आणि बनावट चाव्या वापरल्या.
Nitish Kumar took oath 10th times as CM : नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
Maharashtra Weather LATEST update : महाराष्ट्रामध्ये थंडीचा जोर वाढत असून, हवामान खात्याने काही भागांत थंड लहरींचा इशारा दिला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पुणे, नाशिक आणि मराठवाड्यासह अनेक ठिकाणी तापमानात मोठी घट झाली.
Chhatrapati Sambhajinagar To Pune Flight Service: फ्लाय 91 कंपनी छत्रपती संभाजीनगर ते पुणे दरम्यान नवीन विमानसेवा सुरू करण्यास तयार आहे, ज्यामुळे 8-9 तासांचा त्रासदायक प्रवास केवळ 30-40 मिनिटांत पूर्ण होऊ शकतो.
पुणे–मिरज रेल्वेमार्गाचे जवळपास 280 किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण झाले असून, रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी यशस्वी चाचणीनंतर या मार्गाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे रेल्वेगाड्यांचा वेग वाढून प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.
Leopard Safety Tips: भारतात बिबट्या मानवी वस्तीत येण्याच्या घटना सामान्य आहेत. अशावेळी अचानक बिबट्या समोर आल्यास, न घाबरता शांत राहणे, हात वर करून स्वतःला मोठे दाखवणे आणि न पळता हळूहळू मागे सरकणे यांसारख्या उपायांमुळे जीव वाचू शकतो.
Maharashtra Local Body Election 2025 : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या आरोपांमुळे पुन्हा संकट उभं राहिलं आहे.
Maharashtra