MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • महाराष्ट्रात पुढील ४ दिवस अतिवृष्टी होणार, मुंबईतील अनेक भागांमध्ये साचलं पाणी

महाराष्ट्रात पुढील ४ दिवस अतिवृष्टी होणार, मुंबईतील अनेक भागांमध्ये साचलं पाणी

महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून कोकणात अतिवृष्टी पडत आहे. मुंबईसह अनेक भागात पाणी साचले असून, पुढील तीन-चार दिवस अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला रेड अलर्ट जारी.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Aug 19 2025, 09:15 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
महाराष्ट्रात पुढील ४ दिवस अतिवृष्टी होणार, मुंबईतील अनेक भागांमध्ये साचलं पाणी
Image Credit : Asianet News

महाराष्ट्रात पुढील ४ दिवस अतिवृष्टी होणार, मुंबईतील अनेक भागांमध्ये साचलं पाणी

मुसळधार पडत असणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीला उशीर होत असून अनेक शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
कोकण आणि मराठवाड्यात पावसाची संततधार सुरु
Image Credit : Getty

कोकण आणि मराठवाड्यात पावसाची संततधार सुरु

आज सकाळपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणात अतिवृष्टी पडत असून किनारपट्टीवरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात जोरदार पाऊस बरसत आहे.

36
मुंबईत अनेक भागांमध्ये साचलं पाणी
Image Credit : Getty

मुंबईत अनेक भागांमध्ये साचलं पाणी

मुंबईतील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. या साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उभा राहिला आहे. पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्र जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

46
मुंबई शहर आणि उपनगरात होणार अतिवृष्टी
Image Credit : ANI

मुंबई शहर आणि उपनगरात होणार अतिवृष्टी

मुंबई शहर आणि उपनगरात अतिवृष्टी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

56
महाराष्ट्रात रेड अलर्ट कोठे?
Image Credit : ANI

महाराष्ट्रात रेड अलर्ट कोठे?

नाशिक, पुणे आणि साताऱ्याच्या घाट परिसराला देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोल्हापूरच्या घाट भागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

66
काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस
Image Credit : getty

काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली वगळता इतर सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व पाचही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
ठाण्याच्या खासदार नरेश म्हस्केंना सलग दुसऱ्यांदा ‘संसद रत्न’ पुरस्कार; खासदार श्रीकांत शिंदेंचाही सन्मान
Recommended image2
Maharashtra : वाशिममध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारींचा भाजपमध्ये प्रवेश
Recommended image3
बच्चू कडूंचा ठाकरेंवर पलटवार, उद्धव ठाकरेंनी फसवल्याचा केला दावा
Recommended image4
कोकण रेल्वेचा पावसाळ्यापूर्वी सेफ्टी मोड ऑन! प्रवाशांच्या सुरक्षेसाठी युद्धपातळीवर प्री-मान्सून कामे सुरू
Recommended image5
Maharashtra Board Exam : दहावी-बारावी परीक्षेत मोठा बदल; उत्तरपत्रिकांचे होणार ऑनस्क्रीन मूल्यांकन
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved