सौंदर्य म्हणजे केवळ त्वचेची काळजी घेणं पुरेसे नाही. आपल्या केसांच्या आरोग्यावरही त्वचेचे आरोग्य अनेकदा अवलंबून असते. त्वचेइतकेच केसांची काळजी घेणेही आवश्यक आहे. प्रदूषण, धूळ यामुळे केसांचे आरोग्य बिघडते. यासाठी लिंबाचा वापर कसा करायचा जाणून घेऊया.
चाणक्यांनी जीवनातील यशासाठी धोरणे सांगितली आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे धोरण म्हणजे काही विशिष्ट प्रसंगी मौन बाळगणे. दुसऱ्यांच्या वादात न पडणे, अडचणीत असलेल्यांना सल्ला देणे, स्वतःची स्तुती करणाऱ्यांना प्रतिसाद देणे, अपूर्ण माहितीवर बोलणे टाळावे.
सौंदर्य टिप्स: केमिकलयुक्त ब्लीचपासून दूर राहा. टोमॅटो, लिंबू, दही, बेसन, पपई आणि मध यांसारख्या नैसर्गिक गोष्टींपासून घरच्या घरी नैसर्गिक ब्लीच बनवा आणि त्वचेला नैसर्गिक उजळपणा मिळवा.
चाणक्य नीती: चाणक्याच्या नीतीनुसार, पुरुषांच्या काही गोष्टी महिलांना त्यांच्याकडे आकर्षित करतात. अशा पुरुषांकडे महिला ओढल्या जातात. हे गुण काहीच पुरुषांमध्ये असतात.
रेल्वे भरती २०२५: रेल्वे भरती बोर्डाने ३२,४३८ पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ मार्च २०२५ पर्यंत वाढवली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी rrbapply.gov.in वर लवकरात लवकर अर्ज करा.