पंजाबमध्ये रावी, सतलज आणि ब्यास नद्यांना पूर आला असून ३७ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ३.७५ लाख एकर पेक्षा जास्त पिकं पाण्याखाली गेली आहेत. बांध फुटले आहेत, गावे पाण्यात बुडाली आहेत. शिवराज सिंह चौहान आणि अरविंद केजरीवाल यांनी पूरग्रस्त भागांना भेट दिली