MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • शेअर मार्केटमधून गुंतवणूक कधी काढायला हवी?

शेअर मार्केटमधून गुंतवणूक कधी काढायला हवी?

शेअर मार्केटमधील गुंतवणूक काढण्याची योग्य वेळ कोणती? उद्दिष्टपूर्ती, कंपनीतील बदल, आणि बाजारातील अनिश्चितता यांसारख्या परिस्थितीत पैसे काढणे योग्य ठरते. मात्र, बाजारातील गोंधळामुळे किंवा केवळ भावातील घसरणीमुळे गुंतवणूक काढू नये.

1 Min read
vivek panmand
Published : Apr 15 2025, 03:46 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
18
शेअर मार्केटमधून गुंतवणूक कधी काढायला हवी?
Image Credit : freepik

शेअर मार्केटमधून गुंतवणूक कधी काढायला हवी?

हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण चुकीच्या वेळी गुंतवणूक काढल्यास नुकसान होऊ शकतं. खाली काही परिस्थिती दिल्या आहेत ज्या वेळी तुम्ही तुमचं शेअर मार्केटमधलं इन्व्हेस्टमेंट काढण्याचा विचार करू शकता.

28
तुमचं उद्दिष्ट गाठलेलं असेल
Image Credit : freepik

तुमचं उद्दिष्ट गाठलेलं असेल

तुम्ही ठरवलेली किंमत किंवा परतावा मिळालेला असेल. उदा. 5 वर्षांनंतर घर घेण्यासाठी पैसे गुंतवले होते, आणि आता गरज आहे – गुंतवणूक काढावी.

Related Articles

Related image1
मुंबई-नागपूर हायवे वर भीषण अपघात, बस-ट्रॅक्टरच्या धडकेत ४ ठार, १५ जखमी
Related image2
जातीय सलोखा वाढविण्यासाठी काँग्रेस नागपुरात सद्भावना यात्रा काढणार: विजय वडेट्टीवार
38
कंपनीचं फंडामेंटल खराब झालं असेल
Image Credit : freepik

कंपनीचं फंडामेंटल खराब झालं असेल

कंपनीचा नफा सतत घटत असेल. व्यवस्थापनात भ्रष्टाचार किंवा गोंधळ असेल. अशा वेळी शेअर्स विकून बाहेर पडणं योग्य.

48
मोठं आर्थिक उद्दिष्ट जवळ आलं असेल
Image Credit : freepik

मोठं आर्थिक उद्दिष्ट जवळ आलं असेल

मुलाचं शिक्षण, लग्न, घरखरेदी, यासाठी लवकरच पैशाची गरज आहे का? शेअर मार्केटमधून पैसे काढून कमी जोखमीच्या ठिकाणी गुंतवणूक करा.

58
बाजार खूपच अनिश्चित वाटत असेल
Image Credit : freepik

बाजार खूपच अनिश्चित वाटत असेल

जर तुम्ही जोखीम घेऊ शकत नसाल, आणि मार्केट सतत घसरणीत आहे – तर नुकसान कमी असताना बाहेर पडणं फायद्याचं.

68
पोर्टफोलिओ रीबॅलन्स करत असाल
Image Credit : freepik

पोर्टफोलिओ रीबॅलन्स करत असाल

शेअरमध्ये भरपूर फायदा झाल्यानंतर, तुम्ही काही हिस्सा कमी जोखमीच्या साधनांमध्ये ट्रान्सफर करत असाल.

78
कधी गुंतवणूक काढू नये?
Image Credit : Freepik

कधी गुंतवणूक काढू नये?

बाजारात गोंधळ उडालाय म्हणून घाबरून. फक्त भाव कमी झालाय म्हणून. दुसऱ्यांकडून ऐकून गोंधळून.

88
टीप:
Image Credit : Freepik

टीप:

शेअर मार्केट ही दीर्घकालीन गुंतवणूक आहे. कोणताही निर्णय घेताना आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.

Recommended Stories
Recommended image1
भारतात Harley Davidson X440T लाँच, मिळणार धमाकेदार फीचर्स
Recommended image2
सॅमसंगचा हा फोन चंद्रावर जाणार, स्पेसिफिकेशन वाचून येईल चक्कर
Recommended image3
बाळ घरातून जाताना आवाज येईल छुमछुम, बारशाला गिफ्ट करा हे खास पैंजण
Recommended image4
Hyundai ची December Delight बंपर ऑफर, सर्व प्रिमियम कारवर 1 लाखापर्यंतचा डिस्काऊंट!
Recommended image5
गाडी अशी की आरामदायी विमानालाही लाजवेल, मारुती सुझुकीच्या या गाडीवर मिळणार सर्वात मोठा डिस्काउंट
Related Stories
Recommended image1
मुंबई-नागपूर हायवे वर भीषण अपघात, बस-ट्रॅक्टरच्या धडकेत ४ ठार, १५ जखमी
Recommended image2
जातीय सलोखा वाढविण्यासाठी काँग्रेस नागपुरात सद्भावना यात्रा काढणार: विजय वडेट्टीवार
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved