Thane Metro : ठाणे मेट्रो-4 प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबर 2025 मध्ये त्याचे लोकार्पण होणार असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. वडाळा-घाटकोपर ते गायमुख असा हा विस्तारित मार्ग ठाणेकरांना जलद, सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव देईल.
Targhar Railway Station Opening Date : नवी मुंबईतील नेरूळ-बेलापूर मार्गावर तरघर आणि गव्हाण ही दोन नवीन रेल्वे स्थानके लवकरच सुरू होणार आहेत. ठाणे रेल्वे प्रशासनाने या स्थानकांना मंजुरी दिली असून, निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर लोकल सेवा सुरू होईल.
Mumbai : महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर हजारो अनुयायांची गर्दी उसळली असून मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.
Mumbai : व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला मुंबई लोकल ट्रेनवर दगडफेक करताना दिसत आहे. यामुळे समोरच्या ट्रेनची काच फुटते. आता या महिलेच्या कृत्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी असून, तिच्या अटकेची मागणी होत आहे.
BMC Elections 2025 : शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले की मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती आल्यास त्यांच्या गटाचा महापौर होईल, तर महायुती नसेल तर ते स्वतंत्रपणे महापौर देणार.
Indigo flights from Mumbai Pune Nagpur cancelled : इंडिगो एअरलाइन्सने देशभरातील प्रमुख विमानतळांवर ५०० हून अधिक विमाने रद्द केल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. क्रू कर्मचाऱ्यांची कमतरता आणि नवीन FDTL नियमांमुळे हा अडथळा निर्माण झाला.
Mumbai Worli real estate prices : अॅनारॉक ग्रुपच्या अहवालानुसार, मुंबईतील वरळी हे भारताच्या अल्ट्रा-लक्झरी अपार्टमेंट बाजारपेठेचे केंद्र बनले असून, येथे देशातील ४०% वाटा आहे. येथे ५,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे महागडे सौदे झाले.
आंतरराष्ट्रीय ऊर्जा कंपनी नायरा एनर्जी, गोव्यात होणाऱ्या H.O.G.™️ (हार्ले ओनर्स ग्रुप) रॅली २०२५ ची अधिकृत फ्यूलिंग पार्टनर बनली आहे. इंडिया H.O.G.™️ रॅलीमध्ये गोव्याकडे जाणाऱ्या देशातील निसर्गरम्य मार्गांवरून आकर्षक राईड्सचा समावेश असेल.
Datta Jayanti 2025 Puja vidhi Shubh Muhurta Manyata : ४ डिसेंबर २०२५ रोजी दत्त जयंतीचा पवित्र सोहळा साजरा होत आहे. या दिवशी दत्ततत्त्व पृथ्वीवर अधिक कार्यरत असल्याने, घरात सुख-समृद्धीसाठी दत्तगुरूंची पूजा कशी करावी.
Jain Community Morcha : 7 डिसेंबरला मुंबईत जैन समाजाकडून ‘जीव दया आणि कबूतर बचाव’ या अभियानासाठी विराट मोर्चा काढला जाणार आहे. निलेशचंद्र विजय महाराजांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे.
mumbai