MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Royal Enfield Classic 350 Mileage
Sanju Samson
Gold Rate Today
EPFO WhatsApp Services
SIP Calculator
Kitchen Tips
8th Pay Commission
Indoor Bedrooms Plants
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • Maharashtra
  • ST Bus Big Update: आता लालपरी नाही सोडणार धूर! २०२५ पर्यंत सर्व १४ हजार गाड्या होणार 'इलेक्ट्रिक'; प्रवाशांनाही मिळणार मोठे फायदे

ST Bus Big Update: आता लालपरी नाही सोडणार धूर! २०२५ पर्यंत सर्व १४ हजार गाड्या होणार 'इलेक्ट्रिक'; प्रवाशांनाही मिळणार मोठे फायदे

ST Bus Big Update: एसटी महामंडळ २०३५ पर्यंत सर्व १४,००० बसेस इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करणार आहे. प्रदूषण, डिझेल खर्चावर मात करण्याच्या या योजनेत सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारणे, प्रवाशांना प्रदूषणमुक्त प्रवास देणे समाविष्ट आहे.

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 26 2026, 03:37 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
आता लालपरी नाही सोडणार धूर! २०२५ पर्यंत सर्व १४ हजार गाड्या होणार 'इलेक्ट्रिक'
Image Credit : our own

आता लालपरी नाही सोडणार धूर! २०२५ पर्यंत सर्व १४ हजार गाड्या होणार 'इलेक्ट्रिक'

मुंबई: महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजली जाणारी 'लालपरी' आता कात टाकणार आहे. वाढते प्रदूषण आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींवर मात करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने (ST) एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. येत्या २०३५ पर्यंत एसटीच्या ताफ्यातील सर्व १४,००० बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक केल्या जातील, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केली. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
प्रदूषणातून सुटका, खर्चात होणार मोठी बचत
Image Credit : social media

प्रदूषणातून सुटका, खर्चात होणार मोठी बचत

नियम २९३ अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना सरनाईक यांनी स्पष्ट केले की, एसटीला 'हरित ऊर्जे'ची जोड देणे ही काळाची गरज आहे. या निर्णयाचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे असतील.

पर्यावरण रक्षण: डिझेलचा धूर बंद झाल्यामुळे प्रदूषणात मोठी घट होईल.

आर्थिक सुधारणा: इंधन आणि देखभालीचा (Maintenance) खर्च कमी झाल्यामुळे एसटीची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल.

आधुनिक प्रवास: प्रवाशांना आवाजमुक्त आणि प्रदूषणरहित प्रवासाचा अनुभव मिळेल. 

Related Articles

Related image1
'वडिलोपार्जित संपत्ती आहे, हिस्सा हवाच!' असं म्हणून आता चालणार नाही; सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल, काय आहेत नवीन नियम?
Related image2
Shet Panand Raste New Rules: सावधान! शेतरस्त्यात अडथळा आणला तर ५ वर्ष सरकारी योजना बंद; राज्य सरकारचा 'दणका'
35
चार्जिंग स्टेशन्सचे जाळे आणि सौर ऊर्जेचा वापर
Image Credit : social media

चार्जिंग स्टेशन्सचे जाळे आणि सौर ऊर्जेचा वापर

केवळ बसेस बदलून सरकार थांबणार नाही, तर त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधाही उभारल्या जाणार आहेत.

दर २५ किमीवर सोय: राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर दर २५ किलोमीटर अंतरावर चार्जिंग स्टेशन्स उभारली जातील.

सौर ऊर्जेला प्राधान्य: ही चार्जिंग स्टेशन्स चालवण्यासाठी प्रामुख्याने सौर ऊर्जेचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. 

45
सामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी, टोल माफी आणि कर सवलत!
Image Credit : Getty

सामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी, टोल माफी आणि कर सवलत!

इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी सरकारने नागरिकांनाही मोठे प्रोत्साहन दिले आहे. जे नागरिक स्वतःसाठी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करतील, त्यांना विशेष कर सवलती (Tax Rebates) दिल्या जातील.

प्रवासात टोल माफी (Toll Exemption) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही विचाराधीन आहे. 

55
'इलेक्ट्रिक क्रांती'मुळे एसटीचा चेहरामोहरा बदलणार
Image Credit : others

'इलेक्ट्रिक क्रांती'मुळे एसटीचा चेहरामोहरा बदलणार

डिझेलमुक्त एसटीमुळे राज्याचा चेहरामोहरा बदलणार आहे. इंधन दरवाढीच्या संकटामुळे डबघाईला आलेल्या महामंडळाला या 'इलेक्ट्रिक क्रांती'मुळे नवसंजीवनी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं, सरकारला ९० दिवसांचा अल्टिमेटम
Recommended image2
Parag Shah : 3 हजार कोटींची संपत्ती असलेला हा आमदार रस्त्यावर भिकारी का बनला?
Recommended image3
Maratha Reservation Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला अल्टिमेटम; तर मंत्र्यांची मविआवर टीका
Recommended image4
Tukaram Mundhe : 11 रुपयांची सलाईनची नळी 325 रुपयांना? तुकाराम मुंढेंनी उघड केली रुग्णालयांची लूट
Recommended image5
Heart of India : भारताच्या अगदी मध्यभागी कोणतं शहर आहे माहितीये? महाराष्ट्रातील हे शहर आहे खूप खास
Related Stories
Recommended image1
'वडिलोपार्जित संपत्ती आहे, हिस्सा हवाच!' असं म्हणून आता चालणार नाही; सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल, काय आहेत नवीन नियम?
Recommended image2
Shet Panand Raste New Rules: सावधान! शेतरस्त्यात अडथळा आणला तर ५ वर्ष सरकारी योजना बंद; राज्य सरकारचा 'दणका'
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved