IAS Transfer : महाराष्ट्र शासनाने पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. अकोला, वाशिम आणि परभणी जिल्ह्यांना नवे जिल्हाधिकारी मिळाले आहेत. प्रशासकीय कार्यक्षमतेसाठी आणि नवे नेतृत्व घडवण्यासाठी या बदल्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर समुद्र खवळला असून विशेषतः जुहू बीचवर धोक्याची घंटा वाजली आहे. वाढता हायटाइड आणि प्रचंड उंच लाटा स्थानिक रहिवासी तसेच पर्यटकांसाठी धोकादायक ठरत आहेत. कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून स्थानिक प्रशासनाने सार्वजनिकरित्या जुहू बीच परिसरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. या हंगामात समुद्रकिनारी जाणे धोकादायक मानले जात असून हवामान खात्यानेसुद्धा या भागात हायटाइड आणि समुद्री लाटांबाबत इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जुहूसारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांवरील ही परिस्थिती पुढील काही दिवसांत सामान्य होऊ शकते, मात्र सध्या सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या हंगामात मुंबईतील समुद्री लाटा आणखी प्रचंड होऊ शकतात, त्यामुळे खबरदारी घेणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
Namo Shetkari Mahasamman Fund Scheme : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती. येथे हप्त्याची संभाव्य तारीख, पात्रता आणि नवीनतम अपडेट्स जाणून घ्या.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावात शेतात काम करत असताना विजेचा शॉक बसल्याने एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. दीड वर्षांची बालिका बचावली.
पुणे - फास्टॅग वार्षिक पास योजना पुणे जिल्ह्यातील चार टोल प्लाझांवर सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना एकदा पास घेतल्यावर येथून सहज प्रवास करता येणार आहे. सध्या केवळ कार, जीप आणि व्हॅनसारख्या वाहनांसाठी हा पास देण्यात येत आहे.
महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस आणि पुरामुळे विविध जिल्ह्यांत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर नांदेड जिल्ह्यात पाच जण बेपत्ता आहेत. राज्याच्या विविध भागात NDRF च्या १८ टीम तैनात आहेत, तसेच SDRF च्या सहा टीम आहेत.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरे वाहून गेल्याने लोकांची तारांबळ उडाली असून त्यांना स्थलांतरित करण्यात येत आहे. तीन दिवसांत महिनाभराचा पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुंबई - मंगळवारी मुंबईत दिवसभर मुसळधार पाऊस येत होता. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी मुंबईतील काही रियल लाईफ हिरो भरपावसात आपली ड्युटी बजावत होते. जाणून घ्या...
Maharashtra Cabinet Big Decisions: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्यसेवा बळकट करण्यावर भर देणारे 4 महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने २० ऑगस्ट रोजी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासाठी अलर्ट जारी केला.
Maharashtra