Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने २९ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांसाठी यलो, ऑरेंज अलर्ट जारी केला. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा इशारा दिलाय.
IAS Transferred: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात प्रशासकीय फेरबदल सुरूच आहेत. या आठवड्यात, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान ७ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
Pune Water Cut: पुण्यात येत्या गुरुवारी, 30 ऑक्टोबर रोजी, पर्वती व लष्कर जलकेंद्रातील दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. महापालिकेने नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे आणि जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
8th Pay Commission Approved by Modi Cabinet : मोदी कॅबिनेटने ८व्या वेतन आयोगासाठी टर्म्स ऑफ रिफरन्सला मंजुरी दिली आहे. हा आयोग १८ महिन्यांत आपला अहवाल देईल आणि त्याच्या शिफारशी जानेवारी २०२६ पासून लागू होऊ शकतात.
Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ‘विकसित महाराष्ट्र-2047’ आराखड्यास मान्यता देत विकासाच्या दिशेने मोठे पाऊल उचलण्यात आले. याशिवाय काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
Jalgaon : जळगावातील एकनाथ खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात ६-७ तोळे सोने आणि ३५ हजार रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याने या सलग घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेय.
PM Kisan 21st Installment : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता लवकरच मिळू शकतो. पण काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही. यामध्ये तुमचे नाव आहे की नाही आणि ते कसे तपासावे हे जाणून घ्या.
Maharashtra Rain Update : ‘मोंथा’ चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात सक्रिय असून, ते आंध्र किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाच्या स्वरूपात जाणवेल.
Montha Cyclone : बंगालच्या खाडीत ‘मोंथा’ चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील डिप डिप्रेशनमुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं संकट वाढलं आहे. विदर्भात ऑरेंज अलर्ट, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांसाठी २८ ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रांमुळे पुढील तीन ते चार दिवस राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra