ST Bus Kartiki Ekadashi 2025: कार्तिकी एकादशी यात्रेसाठी MSRTC ने पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी ११५० जादा बसेसची घोषणा केली. २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरला चालणाऱ्या या सेवेत प्रवाशांसाठी विशेष सुविधा, सुरक्षा व्यवस्था, गट आरक्षणावर सवलत उपलब्ध असेल.
Prakash Mahajan talk on BJP leader Pramod Mahajan death : प्रकाश महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या हत्या प्रकरणावर प्रकाश टाकला आहे. त्यांनी याला काय कारणीभूत आहे हे सांगितले आहे.
Bank Holidays : नोव्हेंबर 2025 मध्ये देशभरातील बँका 9 ते 10 दिवस बंद राहतील, तर महाराष्ट्रात फक्त एकदिवस सुट्टी असेल. मात्र, ऑनलाइन व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे बँकेची कामे नियोजनपूर्वक पूर्ण करा.
Satara Doctor Death : महाराष्ट्रातील सातारा येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या धाकट्या बहिणीला न्याय मिळेपर्यंत ते स्वस्थ बसणार नाहीत.
Maharashtra Rain Alert : मुंबईसह कोकणात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून, हवामान खात्याने सहा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईत दमट उकाडा आणि ढगाळ वातावरण कायम असून, ठाणे-नवी मुंबईतही सरींचा क्रम सुरू आहे.
Satara Doctor Death : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने मोठा वाद निर्माण केला आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी या घटनेला “दुर्दैवी” म्हणत तिचा प्रशासकीय बाबींशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
Satara Doctor Suicide : या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. एका महिलेने समोर येत सुसाईड करणार्या डॉक्टरने बनावट शवविच्छेदन अहवाल तयार केल्याचा आरोप केला आहे. जाणून घ्या आतापर्यंत काय घडले…
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लाडकी बहीण योजना' कधीही बंद होणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिले आहे. ही योजना बहिणींसाठी दिवाळीची 'भाऊबीज' असून, ती अविरत सुरू राहील, असे त्यांनी साताऱ्यातील कार्यक्रमात सांगितले.
Maharashtra Rain Alert: हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला. सोमवार, 27 ऑक्टोबरला कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली.
Pankaja Munde: परळीतील दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे-पाटील यांना सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी मैत्रीचा प्रस्ताव दिला आहे. लोकसभेतील पराभवावर भाष्य करताना, त्यांनी मराठा आरक्षणावरील आपली भूमिका स्पष्ट केली.
Maharashtra