मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विद्यावेतन वाढ, अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देणे, राज्य उत्पादन शुल्कात सुधारणा असे अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी राज्याध्यक्षपदावरून राजीनामा दिला असल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा करून त्यांनी पक्षाला नव्या चेहऱ्याची गरज असल्याचे सांगितले.
इंडिगोमध्ये हवाईसुंदरी म्हणून काम करणाऱ्या एका मराठी तरुणीने पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. तिची ही प्रेरणादायी कहाणी वाचा.
महाराष्ट्रातील अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी २६ जून रोजी जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांचे नियोजन विस्कटले आहे. प्रवेश प्रक्रियेतील उशिरामुळे पालक आणि विद्यार्थी संघटनांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी पत्नीपीडित पुरुषांनी 'पिंपळ पौर्णिमा' साजरी करत आपल्या व्यथा मांडल्या आणि एकतर्फी कायद्यांविरोधात आवाज उठवला. पुरुषांनी पिंपळ वृक्षाची पूजा करून समाज आणि शासनाचे लक्ष वेधले.
उमरखेडच्या आठवडी बाजारात रविवारी मध्यरात्री झालेल्या गँगवारमध्ये एका २३ वर्षीय युवकाचा खून झाला. या घटनेत आणखी दोन युवक जखमी झाले आहेत. चाकू, तलवार आणि रॉडने हल्ला करणाऱ्या टोळक्यातील दहा जणांचा पोलिस शोध घेत आहेत.
Raj Thackeray on Mumbai Train Accident: दिवा-मुंब्रा दरम्यान झालेल्या रेल्वे अपघातानंतर पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनावर तीव्र टीका केली असून, मुंबईतील अपुऱ्या सुविधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
बुलढाण्यातील एका कुटुंबाने अपघाती पती गमावलेल्या सुनेला दुसऱ्यांदा संसार थाटण्यास मदत केली आहे. सासू-सासऱ्यांनी तिचे कन्यादान करून, मुलांना पितृसंग दिला आणि संपत्तीही तिच्या नावावर केली.
पुण्यातील एका वसतिगृहात निवासी डॉक्टरने आत्महत्या केली. सुसायड नोटमध्ये कोणतेही स्पष्ट कारण नसले तरी, पोलिसांनी चिठ्ठीतील पासवर्डचा तपासासाठी पुरावा म्हणून वापर केला आहे.
मुंबईत २६ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले, परंतु त्यानंतर त्याची गती मंदावली आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस मध्यम ते हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला असून, १३ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
Maharashtra